एक्स्प्लोर
Crop Loan | पीकविमा काढायचा की नाही हे आता शेतकरी ठरवणार, मोदी सरकारचा निर्णय | ABP Majha
आता देशभरातल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी..पीक विमा काढायचा की नाही याचा निर्णय आता शेतकऱ्यांना घ्यायचा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. यापूर्वी किसान क्रेडीट कार्ड योजनेतंर्गत कर्ज काढताना पीक विमा काढणं अनिवार्य होतं. मात्र आता पीक विमा शेतकऱ्यांसाठी वैकल्पिक असणार आहे. तसंच कोणत्याही विमा कंपन्यांबरोबर कमीत कमी 3 वर्षांसाठी करार करणं राज्य सरकारसाठी बंधनकारक असणार आहे..
भारत
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















