एक्स्प्लोर
Advertisement
Dattatreya Hosabale RSS : धर्मांतर आणि बांग्लादेशींच्या घुसखोरीमुळे लोकसंख्येचं असंतुलन ABP Majha
देशात धर्मांतर आणि बांग्लादेशींच्या घुसखोरीमुळे लोकसंख्येचं असंतुलन निर्माण होत असल्याचं आरएसएसचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी म्हटलंय. त्यामुळे धर्मांतरविरोधी कायद्याची सक्ती करण्याचं आवाहन त्यांनी केलंय. धर्मांतर रोखण्यासाठी कायदे बनवले गेले आहेत, पण त्यांची सक्ती करण्याची आवश्यकता असल्याचं होसबळे यांनी म्हटलंय. याशिवाय घरवापसीचे चांगले परिणाम समोर आल्याचंही होसबळे यांनी सांगितलं. धर्मांतर केलेल्यांना आरक्षणाची सुविधा मिळू नये अशी संघाची आधीपासून भूमिका असल्याचं त्यांनी म्हटलंय.
भारत
NIA Raids 11 locations Bengaluru : बंगळुरू आणि कोईम्बतूरसह 11 ठिकाणी NIA चे छापे
Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाह
Comedian Shyam Rangila यांचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढता येणार नाही
Arvind Krjariwal vs Amit Shah : केजरीवालांच्या टीकेला अमित शाहांचं प्रत्युत्तर
विरोधकांना शांत करण्यासाठी यंत्रणांचा वापर? मोदींचं उत्तर काय?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल
पुणे
छत्रपती संभाजी नगर
आयपीएल
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement