एक्स्प्लोर
Hyderabad encounter I बदल्याच्या भावनेतून झालेली गोष्ट न्याय नसते - सरन्यायाधीश I एबीपी माझा
न्याय म्हणजे बदला नाही, अशी प्रतिक्रिया हैदराबाद येथील बलात्कार-हत्या प्रकरणात आरोपींच्या झालेल्या एन्काऊंटरनंतर दिली. सरन्यायाधीश शरद बोबडे म्हणाले, न्याय कधीच तात्काळ असू शकत नाही, त्याने सूडाचे रूप घेतले तर तो न्याय राहत नाही. राजस्थान उच्च न्यायालयाच्या इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात सरन्यायाधीश बोबडे यांनी महिलांवरील अत्याचारांच्या अनुषंगाने सुरु झालेल्या जलद न्यायदानाच्या चर्चेबाबत परखड मते मांडली.
भारत
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















