एक्स्प्लोर
Andhra Bus Tragedy: 'मोटारसायकलच्या धडकेनंतर आग लागली', Kurnool मध्ये 20 हून अधिक जणांचा मृत्यू
आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) कर्नूल (Kurnool) जिल्ह्यात हैदराबाद-बंगळूरु हायवेवर (Hyderabad-Bengaluru highway) एका खाजगी बसला भीषण अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'एका मोटारसायकलला धडक दिल्यानंतर बसने पेट घेतला'. या आगीत 20 हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कावेरी ट्रॅव्हल्सची ही बस हैदराबादहून बंगळूरुला जात होती, त्यावेळी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. बसमध्ये सुमारे 40 प्रवासी होते, त्यापैकी काही जणांनी खिडकीच्या काचा फोडून आपला जीव वाचवला. आगीची तीव्रता इतकी होती की, बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
भारत
Shourya Patil Sangli : सांगलीच्या शौर्यने आयुष्य का संपवलं? वडिलांनी सगळं सांगितलं
Bihar CM Nitish Kumar Oath मै सत्यनिष्ठा से... बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमारंचा शपथविधी
Delhi Blast Update:स्फोटाचे धागेदोरे,गौप्यस्फोटाने हादरे;हमाससारखा हल्ला होणार होता? Special Report
Delhi BJP Celebration : NDA ला बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, दिल्लीत जोरदार सेलिब्रेशन
PM Modi Full Speech Bihar Result : युवकांनी बिहारमधील जंगलराज संपवलं, विजयानंतरचं मोदींचं पहिलं भाषण
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























