एक्स्प्लोर
खरबूज पिकवून कोट्यवधी कमावले, 70 दिवसात पाच कोटींची कमाई, यशस्वी शेतीचा 'खान्देश फॉर्म्युला'
कृषी विभाग,बियाणे कंपन्या,आणि निर्यातदार यांनी हातात हात घालून काम केले तर त्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होतो याच प्रात्यक्षिकच जळगांव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील दोधवत गावात आपल्याला पाहायला मिळत आहे. कृषी विभागाच्या विकेल ते पिकेल या योजने अंतर्गत गावातील शंभर शेतकऱ्यांनी दोनशे एकर जमिनीवर एकाच जातीच्या खरबुजाची सामूहिक शेती करून,केवळ सत्तर दिवसात पाच कोटी रुपयांची कमाई करून ,शेती परवडत नाही असं म्हणणाऱ्या शेतकऱ्यांच्या पुढे एक आदर्श निर्माण केला आहे.
छत्रपती संभाजीनगर
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
आणखी पाहा


















