एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Dainik Bhaskar)
Chandrapur Corona | चंद्रपुरानं कोरोनाला हरवलं,कोरोनामुळे चंद्रपुरात एकही मृत्यू नाही | स्पेशल रिपोर्ट
राज्यातील सर्वाधिक मागास जिल्ह्यांपैकी एक अशी ओळख असलेला चंद्रपूर जिल्हा एका बाबतीत अतिशय सरस ठरलाय आणि ही बाब आहे कोरोनाशी मुकाबला करण्याची. राज्यातील अनेक जिल्हे-शहरं जिथे कोरोनाशी मुकाबला करताना पस्त झाली, मात्र चंद्रपूर जिल्ह्याने अतिशय प्रभावीपणे या विषाणूला अटकाव घालण्यात यश मिळवलंय. आजपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात 198 रुग्ण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून आतापर्यंत 100 जणांनी या आजाराचा यशस्वी पणे मुकाबला करून आपलं घर गाठलंय. तर 98 लोक सध्या उपचार घेत आहेत आणि सर्वात विशेष म्हणजे आजपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात एकाही व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालेला नाही.
महाराष्ट्र
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 03 PM टॉप हेडलाईन्स 03 PM 30 September 2024
Pune Metro Trial : मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांचा पुणे मेट्रोतून प्रवास #abpमाझा
Anandache paan With Chandrkant kulkarni : नाट्यरसिकांची अभिरुची कशी बदलते? चंद्रकांत कुलकर्णींचं नवं पुस्तक
Nitesh Rane Nagpur Airport Rada : मालवणचा हिशेब, नागपुरात चुकता ठाकरे समर्थकांनी नितेश राणेंन रोखले
Akshay Shinde :अखेर अक्षयसाठी खड्डा खोदला,उल्हासनगरच्या स्मशानभूमीत 7 व्या दिवशी अंत्यविधी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भविष्य
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion