एक्स्प्लोर
Advertisement
PUNE BJP | पुण्यात प्रत्येकाला सेटल व्हावंसं वाटतं, पण आपण कोल्हापूरला परत जाणार - चंद्रकांत पाटील
देशातील मूठभर शेतकरी कृषी कायद्याविरोधात रस्त्यावर उतरत आहेत.जर सर्व शेतकऱ्यांना कृषी कायदा अन्यायकारक वाटला असता तर देशभर आंदोलन झाले असते. महाराष्ट्रातही काँग्रेसने शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरवण्याचा प्रयत्न केला मात्र कोणीही त्यांचे कार्यकर्ते वगळता कोणीही उतरले नाहीत.पंजाबमधील शेतकऱ्यांचा गैरसमज केला जातोय. भूगाव येथे पार पडलेल्या शेतकरी मेळाव्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा वर्षात शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांचाही संदर्भ दिला. देशभरातील शेतकरी कधीच रस्त्यावर नव्हता आणि आता तो यापुढे या कायद्याविरोधात उतरणारही नाही असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.
नागपूर
नागपूर अपघात प्रकरणातील आरोपी अर्जून हावरेचे वडील काँग्रेसशी संबंधित
गणेशोत्सवानिमित्त भिवंडीत साकारला 125 फूट उंच इस्कॉन मंदिराचा देखावा
ABP Majha Headlines : 6.30 AM : 11 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
महायुती 288 जागांबाबत बैठकीत बसून ठरवले, अजित पवारांची प्रतिक्रिया
Headlines : 12 PM : 10 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
ठाणे
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
चंद्रकांत शिंदे
Opinion