Vaibhavi Deshmukh On Santosh Deshmukh | बोर्डाची परीक्षा, घरात दु:खाचं वातावरण, वैभवी देशमुख म्हणाली..
Vaibhavi Deshmukh On Santosh Deshmukh | बोर्डाची परीक्षा, घरात दु:खाचं वातावरण, वैभवी देशमुख म्हणाली..
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन आज दोन महिने पूर्ण झाले आणि या दोन महिन्यामध्ये जी काही तपास यंत्रणा आहे त्यानंतर सामाजिक दबाव एकूण राजकीय चर्चा आणि आरोप प्रत्यारोप हे जरी टोकाचे झाले असले तर या दोन महिन्यामध्ये संतोष देशमुख कुटुंब राज्यातल्या वेगवेगळ्या भागात लोकासमवेत न्यायासाठी रस्त्यावरती उतरलं आणि केवळ रस्त्यावरची लढाई नाही तर वेगवेगळ्या. घडलेला प्रकार इतका भयंकर होता, तू जे मांडत गेलीस, आम्ही बघतोय की फार वाईट आहे ते परत आठवणं पण या दोन महिन्यामध्ये काय काय बघायला मिळालं? बघायला मिळालं जे जे दुःख होतं जे माझे वडील आज आमच्यात नाहीयत, त्याच दुःख खूप वेगळे पण जे आम्ही आज त्यांच्यासाठी न्याय मागतोय कारण की त्यांच्यावर जो अन्याय झालेला आहे त्यांचे काही चूक नसताना ते आज आमच्यात नाहीयत म्हणून आम्ही आज न्याय मागतोय आमची एवढीच मागणी आहे. की आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा करावी तू अनेक लोकांना या संदर्भात बोलतेस भेटतेस या दरम्यान काय होतय की यंत्रणा कशी काम करते म्हणजे अगदी गावामध्ये जे आंदोलन झालं तर ते आभूतपूर्व होतं की ज्या प्रकारे लोक रस्त्यावरती आले लोकांनी मागणी केली त्यानंतर गुन्हे दाखल व्हायला सुरुवात झाली तू हे जवळून बघितलस ते आधी आम्हाला प्रश्न पडत होता पोलीस प्रशासन किंवा सीआयडी असेल हे लवकरात लवकर त्यांचं काम का करत? हा तपास पूर्ण झाला याबद्दल यानंतरच आम्ही सांगू की आम्ही या तपासावर समाधानी आहोत किंवा नाही आणि जे आम्ही वारंवार म्हणतो की जे आज समाधान आम्हाला हे आता तिळभर भेटणार आहे ज्यावेळेस माझ्या वडिलांना न्याय मिळेल आणि पोलीस प्रशासन त्यांच्या प्रकारे काम करते आमचा सर्वांवरच विश्वास आहे ते लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळून देतील या दोन महिन्यामध्ये तुझे जी काही अभ्यासाची शृंखला होती ती सुद्धा ब्रेक झाली. पण पुन्हा परत तुझ्या तुला उभा राहावं लागेल, पुढे जावं लागेल तर त्या अनुषंगाने काय नियोजन असेल तुझं? नियोजन म्हणजे आता 11 तारखेला बोर्डची एक्झाम आली आहे, मला ती एक्झाम द्यायची आणि नीट सुद्धा क्रॅक करायची. पण मग अभ्यासात मन लागत्यात? मन आमचं मन आता कुठेच लागत नाहीय. आज दोन महिने झालं आम्हाला पावलोपावली आज माझ्या वडिलांच्या आठवण येते.























