एक्स्प्लोर
Advertisement
Aurangabad : एबीपी माझाच्या बातमीचा IMPACT, अग्निवीर भरतीसाठी आलेल्यांचे हाल थांबले
औरंगाबादमध्ये अग्निवीर भरतीसाठी आलेल्या मुलांची परवड एबीपी माझाने दाखवली होती.मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातुन येणाऱ्या गोरगरिब मुलांना रस्त्यावरच अन्नपाण्याविना रात्र काढावी लागत होती.. ही बाब लक्षात घेऊन आय लव्ह फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आणि या मुलांच्या रात्रीच्या जेवणाची व्यवस्था केली. 31ऑगस्टपर्यंत अग्निवीर परीक्षेला बसलेल्या मुलांना 25,000 पाकिटांचे वाटप केलं जाणार आहे.
औरंगाबाद
Bachchu Kadu Morcha : संभाजीनगरमध्ये बच्चू कडू यांच्या मोर्चाला सुरुवात ABP Majha
Sambhaji Nagar Voting : संभाजीनगर जिल्ह्यात चार मतदारसंघात दुबार नावे असल्याची तक्रार
Abdul Sattar on Raosaheb Danve : निवडून येत होते तोपर्यंत सिल्लोड पाकिस्तान वाटला नाही, दानवेंना उत्तर
Sambhajinagar News: संभाजीनगरमध्ये 19 वर्षीय मुलींचं अपहरण, पैसे मिळवण्यासाठी रचला कट ABP Majha
SambhajiNagar Loksabha : वडिलांच्या प्रचारासाठी मुलं मैदानात, छत्रपती संभाजीनगरकर कोणाला कौल देणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
क्राईम
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement