एक्स्प्लोर
मुंबई : औरंगाबादचा कचराप्रश्न आणि पोलिसांच्या कारवाईप्रकरणी विधानसभेत विरोधक आक्रमक
औरंगाबादच्या कचरा प्रश्नाची आणि दगडफेकीची चौकशी पूर्ण होत नाही, तोवर महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांना पदावरुन दूर करा, अशी मागणी अजित पवारांनी केलीय.
आज विधीमंडळाचं कामकाज सुरु होताच औरंगाबादच्या कचरा प्रश्नावरुन जोरदार खडाजंगी झाली. यावेळी शिवसेनेचे संजय शिरसाट, अजित पवार, विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी सरकारला धारेवर धरलं.
दरम्यान यावेळी सरकारतर्फे उत्तर देताना रणजीत पाटील यांनी पोलीस आयुक्तांच्या चौकशीचं आश्वासन दिलं. मात्र तरीही बराच वेळ विरोधक या प्रश्नावर आक्रमक झाले होते. तसंच सभागृहाच्या वेलमध्ये येऊन त्यांनी पोलीस आयुक्तांना रजेवर पाठवण्याची मागणी केली.
आज विधीमंडळाचं कामकाज सुरु होताच औरंगाबादच्या कचरा प्रश्नावरुन जोरदार खडाजंगी झाली. यावेळी शिवसेनेचे संजय शिरसाट, अजित पवार, विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी सरकारला धारेवर धरलं.
दरम्यान यावेळी सरकारतर्फे उत्तर देताना रणजीत पाटील यांनी पोलीस आयुक्तांच्या चौकशीचं आश्वासन दिलं. मात्र तरीही बराच वेळ विरोधक या प्रश्नावर आक्रमक झाले होते. तसंच सभागृहाच्या वेलमध्ये येऊन त्यांनी पोलीस आयुक्तांना रजेवर पाठवण्याची मागणी केली.
बातम्या
Sanjay Raut On Thackeray Brothers Yuti : शिवडीमधील ३ प्रभागांवरून अडकलेल्या जागावाटपाची चर्चा पूर्ण
Railway Tickit : मासिक तिकीट काढणाऱ्यांना भाडेवाढीचा फटका नाही, खिशाला कात्री बसणार
Bajirao Dharmadhikari : सोनवणेंनी खासदारकीची गरिमा संपवली, बाजीराव धर्माधिकारी यांचा हल्लाबोल
Kopargaon NCP Vs BJP : कोपरगावमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ भाजप- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले
Sanjog Waghere Join BJP : संजोग वाघेरे भाजपात प्रवेश करणार, मुंबईकडे रवाना
आणखी पाहा




















