एक्स्प्लोर
मुंबई : विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होणार?
विधानपरिषदेच्या 11 जागांची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. घोडेबाजार टाळण्यासाठी निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सर्वपक्षीयांकडून करण्यात येत आहे. 11 जागांपैकी 5 जागांवर भाजप उमेदवार देणार, शिवसेना 2, काँग्रेस 2 आणि राष्ट्रवादी एका जागेवर आपला उमेदवार उभा करणार, तर अकरावा उमेदवार म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील अर्ज भरणार आहेत. दरम्यान, 11 जागांसाठी अकराच उमेदवार रिंगणार उतरणार असल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. तरी, विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे.
महाराष्ट्र
Rupali Thombare Pune:Ajit Pawar यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या Mahesh Landgeयांच्यावर ठोंबरे संतापल्या
Sanjay Raut Mumbai: फडणवीसांना आव्हान, 11 लाखांचं बक्षीस; ठाकरें बंधूंच्या सभेआधी संजय राऊत काय काय म्हणाले?
Jayant Patil Sangli : भाजप नेते अन् Ajit Pawar यांच्या राष्ट्रवादीत वाद, जयंत पाटील काय म्हणाले?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
निवडणूक






















