एक्स्प्लोर
कर्जमाफी आणि दीडपट हमीभावासाठी शेतकी आक्रमक | नवी दिल्ली | 712 | एबीपी माझा
कर्जमाफी आणि दीडपट हमीभावाच्या मागणीसाठी हजारो शेतकरी दिल्लीत एकवटलेत... संसदेवर शेतकऱ्यांचा मोर्चा धडकणार होता मात्र त्याआधीच पोलिसांनी मोर्चा रोखून धरला.. मोर्चा थांबवण्यासाठी संसद परिसरात 35 हजार पोलिस तैनात करण्यात आलेत...
दरम्यान आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी राजधानीत ठाण मांडून आहेत..दरम्यान काल
शेतकऱ्यांच्या भेटीसाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्य़क्ष शरद पवार आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल गेले.. यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांवरुन त्य़ांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली..
दरम्यान आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी राजधानीत ठाण मांडून आहेत..दरम्यान काल
शेतकऱ्यांच्या भेटीसाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्य़क्ष शरद पवार आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल गेले.. यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांवरुन त्य़ांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली..
Ravindra Chavan on Vilasrao Deshmukh : आधी टीका जहरी , मग दिलगिरी Special Report
Santosh Dhuri Join BJP : संतोष धुरी यांचा राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' Special Report
Ajit pawar Sinchan Scam : अजितदादांना आतापर्यंत कोणत्या आरोपांत क्लिनचीट? Special Report
Shivaji Maharaj Politics : नाही कुणा एकाचे, शिवराय सर्वांचे, सी.आर, पाटलांच्या वक्तव्याने नवा वाद Special Report
BJP VS NCP : भाजप-राष्ट्रवादीच्या विचारधारेची वादावादी Special Report
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

एबीपी माझा वेब टीम
Opinion

















