एक्स्प्लोर
ब्रेकफास्ट न्यूज : पंतप्रधान मोदींनी मला दिलेला सल्ला स्वत: अमलात आणावा, मनमोहन सिंहांचा टोला
उन्नाव आणि कठुआ गँगरेप प्रकरणी अनेक दिवस मौन बाळगणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी निशाणा साधला आहे. "मोदी जो सल्ला मला देत असत, आता त्यांनी त्याच सल्ल्यावर अंमलबजावणी करायला हवी," असं मनमोहन सिंह म्हणाले.
'इंडियन एक्स्प्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत नरेंद्र मोंदीवर टीका करताना मनमोहन सिंह म्हणाले की, "मला आनंद आहे की मोदींनी अखेर या प्रकरणांवर मौन सोडलं. भारताच्या मुलींना न्याय मिळेल आणि दोषींना सोडणार नाही, असं आश्वासन त्यांनी दिलं. पण मोदी मला जो सल्ला देत असत, तो त्यांनी स्वत: फॉलो करायला हवा आणि अधिक बोलायलं हवं."
भाजप नेते तुमचा उल्लेख कायम 'मौनमोहन सिंह' असा करत असत, यावर तुम्ही काय म्हणाल असं विचारलं असता, ते म्हणाले की, "या प्रकारच्या टिप्पणी आयुष्यभर माझ्यासोबत राहतील. पण मला वाटतं की, नरेंद्र मोदी मला कायम बोलण्याचा सल्ला देत असत, आता त्यांनी त्या सल्ल्यावर अंमलबजावणी करायला हवी. माझ्या न बोलण्यावर ते कायम टीका करत होते, हे मला मीडियातून कळलं. पण जो सल्ला ते मला देत होते, त्यावर त्यांनी स्वत: अंमबजावणी करायला हवी."
'इंडियन एक्स्प्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत नरेंद्र मोंदीवर टीका करताना मनमोहन सिंह म्हणाले की, "मला आनंद आहे की मोदींनी अखेर या प्रकरणांवर मौन सोडलं. भारताच्या मुलींना न्याय मिळेल आणि दोषींना सोडणार नाही, असं आश्वासन त्यांनी दिलं. पण मोदी मला जो सल्ला देत असत, तो त्यांनी स्वत: फॉलो करायला हवा आणि अधिक बोलायलं हवं."
भाजप नेते तुमचा उल्लेख कायम 'मौनमोहन सिंह' असा करत असत, यावर तुम्ही काय म्हणाल असं विचारलं असता, ते म्हणाले की, "या प्रकारच्या टिप्पणी आयुष्यभर माझ्यासोबत राहतील. पण मला वाटतं की, नरेंद्र मोदी मला कायम बोलण्याचा सल्ला देत असत, आता त्यांनी त्या सल्ल्यावर अंमलबजावणी करायला हवी. माझ्या न बोलण्यावर ते कायम टीका करत होते, हे मला मीडियातून कळलं. पण जो सल्ला ते मला देत होते, त्यावर त्यांनी स्वत: अंमबजावणी करायला हवी."
महाराष्ट्र

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04PM 13 March 2025

Madhya Pradesh village Gold Search | मुघलांचा खजिना शोधण्यासाठी नागरिकांची झुंबड, अफवा पसरल्यानं लोकांकडून खोदाम

Special Report on Mahesh Motewar : महेश मोतेवारच्या 4 हजार 700 कोटी मालमत्तेचं काय झालं?

Laxman Hake PC : फडणवीस ते जरांगे, कुणालाच सोडलं नाही; लक्ष्मण हाकेंची पत्रकार परिषद

Zero Hour : अर्थसंकल्पाआधीच सरकारनं कोणती घोषणा केली? राज्याला काय मिळणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
विश्व
बॉलीवूड
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement