एक्स्प्लोर
अहमदनगर : जनलोकपालच्या मुद्द्यावर अण्णा हजारेंचं उद्यापासून उपोषण
अण्णा हजारे उद्यापासून दिल्लीच्या रामलीला मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. जनलोकपालच्या मुद्द्यावर जोवर ठोस आश्वासन मिळत नाही, तोवर आंदोलन मागे घेणार नाही, असं म्हणत अण्णा हजारेंनी मोदी सरकारविरोधात रणशिंग फुंकलं आहे. गेल्या 4 वर्षात मोदी सरकारला 43 पत्रं लिहिली, मात्र त्यांनी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे आता आपल्याला आंदोलनाशिवाय पर्याय राहिला नसल्याचं अण्णांनी म्हटलं. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी, राज्यातलं भाजप सरकार आणि गिरीश महाजनांवर जोरदार टीका केली.
कोल्हापूर
Kolhapur Hupari Murder : कोल्हापुरात हुपरीमध्ये पोटच्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या
Manikrao Kokate Resignation : माणिकराव कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर
Delhi Pollution : धुरक्यामुळे दिल्लीचं आरोग्य धोक्यात, अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक
Vidhan Parishad Final week proposal : विघानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यास सुरुवात
Bharat Gogawale On Ajit pawar : दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
क्रिकेट






















