एक्स्प्लोर
Advertisement
712 : खरीप पेरणीसाठी 370 वाणांनाच परवानगी
देशभरात शेतकऱ्यांची खरीपाची लगबग सुरुये. बियाणे खरेदीलाही प्रारंभ झाला आहे. मात्र यात राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. सरकारच्या जेनेटीक इंजिनिअरींग अप्रायजल कमिटी बियाण्यांच्या सुरक्षितेची काळजी घेते. यंदा या कमिटीने राज्यात खरीपासाठी ३७० वाणांनाच विक्रीची परवानगी दिलीये. निवडक ४२ कंपन्यांनाच बियाण्यांची विक्री करता येणारेय. यात कापसाच्या बियाण्यांवर प्रामुख्याने भर दिला आहे. गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी कमी आणि मध्यम कालावधीच्या बियाण्यांची शिफारस करण्यात आलीये. म्हणजेच १८० दिवसाच्या वाणांचाच वापर करण्याची शिफारस आहे. सोबतच जीईएसीने मंजूर केलेल्या नावानेच बियाण्यांची विक्री करावी लागणारेय. मूळ उत्पादकाच्या वाणाची को-मार्केटिंगमध्ये इतर कंपन्यांना विक्री करायची असेल, तर मूळ उत्पादकाच्या पॅकिंग आणि लेबलप्रमाणे विक्री करण्याचे आदेश देण्यात आलेत.
महाराष्ट्र
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
करमणूक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion