एक्स्प्लोर
वाढत्या थंडीत घ्या पिकांची काळजी | 712 | धुळे | एबीपी माझा
राज्यात थंडीचा जोर दिवसेंदिवस वाढतोय. नाशिकच्या निफाडमध्ये तर १ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान होतं. यामुळे द्राक्षासारख्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता असते. काही भागात दवबिंदूही गोठतायत. अशा कडाक्याच्या थंडीचा गहू, हरभरा या रब्बी पिकांना फायदा होऊ शकतो. मात्र पारा आणखी घसरला तर त्यांचंही नुकसान होण्याची शक्यता तज्ञांनी वर्तवलीये. अशा वेळी पिकांचं रक्षण कसं करावं, ते जाणून घेऊया...
महाराष्ट्र
Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Bandu Andekar File Nomination : पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर आज उमेदवारी अर्ज भरणार
Narendra Bhondekar Bhandara : पत्नीचा पराभव, आमदार भोंडेकरांनी मागितली भंडाराकरांची माफी
Ajit Pawar Amol Kolhe Meeting : अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात बैठक, ठरलं काय?
आणखी पाहा



















