Special Rpeort | Politics On Swargate Case | 'त्या' वक्तव्यानंतर कदम, सावरेंची कानउघडणी
Special Rpeort | Politics On Swargate Case | 'त्या' वक्तव्यानंतर कदम, सावरेंची कानउघडणी
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
विषय कोणताही असो, राजकारण्यांची, राजकारण्यांनी, लोकप्रतिनिधींनी नेहमी जबाबदारीने बोलायला हवं. त्यातही तुम्ही मंत्रीपदावर असाल तर ही जबाबदारी दहा पटीने आणि बलात्कारासारख्या गंभीर विषयावर बोलत असाल तर 100 पटीन वाढते. याच भान सुटलं तर काय होतं त्याचा अनुभव सरकार मधील दोन मंत्री योगेश कदम आणि संजय सावकारे घेत आहेत. स्वारगेट बलात्कार प्रकरणावरील वक्तव्यामुळे या दोघांना टीकेचा सामना करावा लागतोय. आहेत काही करण्याचा प्रयत्न करतायत त्यामुळे मी त्यांना हा सल्ला देईल की अशा प्रकरणात बोलताना थोडं अधिक सेन्सिटीव्ह आपल्याला बोललं पाहिजे थोडसं आरतम्य हे सगळ्यांनी ठेवलं पाहिजे स्वारगेट स्थानकात बसमध्ये तरुणीवर झालेल्या बलात्कारामुळे अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आरोपीला आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांचा फौजफा कामाला लागला. त्याच वेळी सरकार मधल्या दोन मंत्र्यांनी आपल्या वक्तव्यान संतापात भर टाकली. या दोन पैकी एक आहेत योगेश कदम, राज्याचे गृह राज्य्यमंत्री तर दुसरे आहेत संजय सावकारे, वस्त्रोद्योग मंत्री. बलात्कारासारख्या गंभीर आणि संवेदनशील विषयावर बोलताना या दोघांचही भान सुटलं. परवाच्या दिवशी जी घटना घडली. ती घटना कुठले फोर्सफुली किंवा तिथे कुठला स्ट्रगल किंवा असं कुठलही तिथे न झाल्यामुळे तिथले जेव्हा घटना घडली त्याला तिथे देखील जवळपास दहा ते 15 लोक त्या बसच्या आजूबाजूला देखील तिथे उपस्थित होते आणि कोणालाही तिथे शंका आली नाही आणि त्यामुळे कदाचित ते क्राईम त्याला सुरळीतपणे करता आलं परंतु अन्य जी डिटेल आहे जेव्हा आरोपी आपल्या ताव्यात येईल त्याला आपल्या सगळ्या गोष्टी लक्षात येतील पुण्यामध्ये काल मोठी घटना घडली आरोपी अद्यापही अटकेत नाही. नंतर विरोधकांनी योगेश कदमांना चांगलच धारेवर धरलं. अशा ह्या इनसेन्सिट मंत्री जे आहेत, असंवेदनशील मंत्री आहेत. योगेश कदम यांना मंत्रिमंडळात का ठेवावं? हा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःला विचारला पाहिजे. काय म्हणतो आपला मंत्री किती ओरडलीच नाही. अरे काय लाज, लज्जा, शरम, हया? ती ओरडली नाही. अशा पद्धतीने वक्तव्य करण्यापेक्षा खरं तर तिथली नेमकी कायदा सुव्यवस्थेची काय परिस्थिती होती याचा आढावा घेणं हे जास्त गरजेच होतं एका महिलेवर किंवा मुलींवर अत्याचार होण अशा घटना यांना जर सामान्य वाटत असतील या भारतीय जनता पक्षाच्या लोकांना तऱ्यांना लोकांनी रस्त्यावर ठोकल पाहिजे या संजय सावकारेचा आणि या गृहराज्य मंत्र्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे मुख्यमंत्री हा सगळा हल्ला थोपवताना. महायुतीच्या नेत्यांना भरपूर कसरत करावी लागली. मंत्र्यांनी सावधानतेने या विषयामध्ये न्याय मिळेल अशाच पद्धतीची विधान केली पाहिजेत. अशी कोणीही महिलांबद्दल आपण विचार करून बोलले पाहिजे एवढं मी नक्की सांगू शकते. अजूनही मी ते काही त्यांचे बोललेले शब्द मी बरोबर ऐकले नाही. तर ते थोडाफार बाजूला लोक उभा होते. त्यांनी गोंगाट केला असता किंवा ओरडले असते तर काहीतरी त्यामध्ये लोकांना मदत करता आले असते हा हेतू त्यांचा त्या. विरोधक आक्रमक होणार आणि वाद चिघळणार हे दिसत होतं, त्यामुळे शेवटी बाजू सावरण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सरसावले. योगेश कदम नवीन असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं पण त्याच वेळी संवेदनशीलपणे बोलण्याचा सल्लाही त्यांनी दिला. तर तारतम्य ठेवा अशी कान उघाडणी अजित दादांनी केली. यंग मिनिस्टर आहेत काही करण्याचा प्रयत्न करतायत त्यामुळे मी त्यांना हा सल्ला देईल की अशा प्रकरणात बोलताना थोडं अधिक सेन्सिटीव्ह आपल्याला बोललं पाहिजे कारण बोलताना काही चूक झाली तर त्याचा समाज मनावर एक वेगळ्या प्रकारचा परिणाम होतो. या खरं तर काही थोडसं तारतम्य हे सगळ्यांनी ठेवलं पाहिजे, आम्ही राजकीय लोकांनी पण ठेवलं पाहिजे. हे सगळं झाल्यानंतर सारवासारव करण्यासाठी योगेश कदम पुन्हा माध्यमांसमोर आले आणि विरोधकांनी वक्तव्याचा विपर्यास केला ही नेहमीची टेप वाजवली. जे काही वक्तव्य मी केलं त्याचा विरोधकांकडन हा विपर्यास केला जातोय. ज्यावेळेस मी तिथे सुवार येथे गेलो.
All Shows

































