Mumbai Local Doors : मुंगीला शिरायला जागा नाही, दरवाजे बंद कसे करणारे? Special Report
Mumbai Local Doors : मुंगीला शिरायला जागा नाही, दरवाजे बंद कसे करणारे? Special Report
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
तर सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी लोकलच्या दरवाज्याला लटकून प्रवास करत जवळपास दोन-तीन पिढ्या निवृत्त झाल्या असतील. अर्थात हाऊस म्हणून नाही तर मजबुरी म्हणून मुंबई लोकल मध्ये दरवाजावर उभ राहून प्रवास करावा लागतो. मात्र मुंबऱ्यातल्या अपघातनंतर लोकलचे दरवाजे बंद करता येतील का? याबाबत रेल्वे प्रशासनाकडून चाचपणी सुरू आहे. पण पीक आवर मध्ये जिथं लोकलमध्ये मुंगीला देखील शिरायला जागा नसते तिथे दरवाजा बंद करणं खरच शक्य आहे का? बंद तर नवीन जे सगळ्या गाड्या येणार आहेत त्या सगळ्या गाड्या ह्या ऑटोमॅटिक डोर क्लोजर सोबत येणार आहेत त्याच्यामध्ये ऑलरेडी ज्या 238 एसी लोकल मुंबई सबबर साठी घेतल्या जाणार आहेत त्या गाड्या ज्या आहेत त्या ऑटोमॅटिक डोअर फिटमेंटनी येणार आहेत ऑटोमॅटिक डोअर क्लोजरच्या सिस्टम सोबत येणार आहेत सोबतच तिसरा एक डिसिजन घेण्यात आलेला आहे की याच्यामध्ये आयसीएफ द्वारे ज्या एक्सिस्टिंग लोकल आहेत त्या लोकलना आपण हे करतो आहोत. हे कॉमन लोकलला इंपॉसिबल आहे सफोकेशन होईल आतमध्ये श्वास घ्यायला हवात आली पाहिजे उगच काहीतरी एक अपघात झाल्यानंतर हा काहीतरी विनोदी भाष्य करायच की आम्ही रेल्वे म्हणजे दरवाजे बंद करण्याचा आमचा मानस आहे दरवाजे कसे बंद होणार दरवाजा बंद झाला तर श्वास कसा घेणार आतमधला माणूस आपल्या मुंबईकरांचा किंवा लोकल मधन प्रवास कर. नागरिकांचा हा जीव सुरक्षित राहील अशा पद्धतीने ती पावलं निश्चितपणे उचलावीच लागणार आहे. आता त्याच्यातन एक दुसरी गोष्ट अशी की लोकललाच दरवाजे करायचे पण लोकलला दरवाजे केले तर ते कितपत मान्य कारण तुम्हाला माहिती लोकल अशी येते थांबत असतानाच प्रवासी उतरतात आणि लगेच बाहेरच्या प्रवासी आतमध्ये त्या बाबतीमध्ये. लोकलचे दरवाजे बंद करण्याच्या निर्णयावर प्रवाशांच नेमक काय म्हणण आहे तेही ऐका ऑटोमॅटिक डोर क्लोज करायच अस म्हणत रेल्वे शक्य आहे नाही शक्यता नाही तुमच काय आहे तुम्ही असच जाता हो आता सकाळी समजल आम्हाला बघितल रिस्क वाटत नाही तुम्हाला रोज अस जा काय पर्याय ना काय कर? लोकलला होणारी गर्दी नवीन आहे. मुंबईत दररोज लाखो प्रवासी लोकल प्रवास करतात. संध्याकाळच्या वेळेस दादर, ठाणे, चर्च गेट, सीएसएमटी, कुर्ला, घाटकोपर, विरार, अंधेरी, बोरिवली आणि वांदरे सारख्या अनेक स्थानकांची गर्दी पाहिली तर अनेकांच्या छातीत धडकी भरते. पण वेळेत घर किंवा ऑफिस गाठण्यासाठी मुंबईकर हा जीव घेणा प्रवास रोजच करतात. मग लोकल मधल्या या गर्दीवर उपाय तरी काय? सरकारी आणि खाजगी कार्यालय दक्षिण मुंबईतून. अन्यत्र हलवा, सरकारी आणि खाजगी कार्यालयांच्या वेळा बदला, लोकलसाठी रेल्वे मार्ग वाढवा, गाड्यांची संख्या वाढवता येईल. डब्यातली बाक काढा, उभ राहून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढेल. स्लो फास्ट लोकल बंद करून सर्व लोकलना एका आड एक स्टेशनला थांबे द्या. प्लॅटफॉर्मची लांबी वाढवून लोकलचे डबे 15 वरून 18 किंवा 20 वर न्या. रेल्वे प्रवासही मेट्रोप्रमाणे चोक करा, फुकट्या प्रवासांना रोखा. सर्व पुलांची उंची वाढवून डबल डेकरची शक्यता तपासून बघा. एलिवेटेड किंवा भुयारी मेट्रो सारखी शक्यता तपासून बघा. मुंबई लोकलची गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी अशा... अनेक उपायांची चाचपणी करणं खरच गरजेच आहे पण हा मुद्दा रेल्वे प्रशासनानेही तितक्याच गांभीर्याने घेण्याची गरज आहे. याबद्दल कित्येक मीटिंग आमच्या डीआरएम जीएम बरोबर पण झालेल्या होत्या आणि आम्ही वारंवार ही मागणी करत होते की इकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही अनेक वर्ष पाठपुरवा केल्यानंतर ठाणे दिवा पाचवा सहवा ट्रॅक पण पूर्ण झाला. दुर्दैवाने तो पूर्ण झाल्यावर आमच्या मागण्या सुद्धा पंतप्रधान साहेबांनी मान्य केल्या होत्या. त्याच्यात त्यांनी सांगितलं पण केल की 110 लोकल चालू होतील. पण त्यानंतर डीआरएम लेवलला अनेक निर्णय बदल. 10 लेवल 110 लोकल जास्तीच्या जास्तीच्या चालवण्यात येतील कारण त्यांच्यासाठी जे दोन ट्रॅक आहेत तुम्ही जर बघा कल्याण ते कुरला तुमच्याकडे सहा ट्रॅक आहेत त्याच्यापैकी दोन ट्रॅक आहेत ते तुम्ही त्याच्यावर मेल एक्सप्रेस चालवू शकता. उरलेले चार ट्रॅक आहेत ते फक्त आणि फक्त लोकलच्या प्रवासांसाठीच आहेत. काही काळापूर्वी लोकलचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून तिन्ही रेल्वे मार्गांवर एसी लोकल सुरू करण्यात आल्या पण या लोकलचे दर सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारे आहेत का? 15 डब्ब्याच्या ट्रेन वाढवण्यायला सांगितल.
All Shows

































