एक्स्प्लोर
Aurangabad : औरंगाबादमध्ये कोविडमुक्त गावात शाळेची घंटा वाजली, दीड वर्षांनी विद्यार्थी शाळेत
औरंगाबाद जिल्ह्यात आठवी ते बारावीच्या शाळा आजपासून सुरू होत आहेत. आजपासून केवळ ग्रामीण भागातल्या शाळेची घंटा वाजेल. ज्या गावांमध्ये 16 जून नंतर कोरोनाचे रुग्ण नाही,त्याच गावातील शाळा सुरू करण्याची परवानगी आहे आणि त्यासाठी ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र देखील घेणे गरजेचे आहे.आठवी ते बारावीचे ग्रामीण भागात वर्ग असलेल्या शाळांची संख्या 852 आहे.- आठवी ते बारावीचे वर्ग असलेल्या गावांची संख्या 595 असून 16 जून नंतर कोविड रुग्ण नसलेल्या गावांची संख्या 446 आहे. याच गावांमध्ये कोरोना प्रतिबंधक नियमांमध्ये शाळा सुरू झाल्या आहेत.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Salman Khan Battle of Galwanसिनेमामुळे चीनचा तीळपापड,भाईजानच्या चित्रपटावरून चीन चिडलाSpecial Report

Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report

Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report

Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report

Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
क्रीडा
व्यापार-उद्योग
निवडणूक

नरेंद्र बंडबे
Opinion



























