एक्स्प्लोर
Aurangabad : औरंगाबादमध्ये कोविडमुक्त गावात शाळेची घंटा वाजली, दीड वर्षांनी विद्यार्थी शाळेत
औरंगाबाद जिल्ह्यात आठवी ते बारावीच्या शाळा आजपासून सुरू होत आहेत. आजपासून केवळ ग्रामीण भागातल्या शाळेची घंटा वाजेल. ज्या गावांमध्ये 16 जून नंतर कोरोनाचे रुग्ण नाही,त्याच गावातील शाळा सुरू करण्याची परवानगी आहे आणि त्यासाठी ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र देखील घेणे गरजेचे आहे.आठवी ते बारावीचे ग्रामीण भागात वर्ग असलेल्या शाळांची संख्या 852 आहे.- आठवी ते बारावीचे वर्ग असलेल्या गावांची संख्या 595 असून 16 जून नंतर कोविड रुग्ण नसलेल्या गावांची संख्या 446 आहे. याच गावांमध्ये कोरोना प्रतिबंधक नियमांमध्ये शाळा सुरू झाल्या आहेत.
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha

Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha

Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report

Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नागपूर
मुंबई
व्यापार-उद्योग



























