एक्स्प्लोर
Bharat Jodo Yatra Special Report : 135 दिवसांचा प्रवास आज थांबला, भारत जोडो यात्रेतून काय मिळालं?
७ सप्टेंबरला कन्याकुमारीतून सुरु झालेली राहुल गांधींची भारत जोडो यात्रा आज संपलीये. या पदयात्रेच्या निमित्ताने राहुल गांधींनी अनेक ठिकाणांना भेट दिली. तिथल्या जनतेशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. राहुल गांधीचा 135 दिवसांचा प्रवास नेमका कसा होता पाहूया या रिपोर्टमधून
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

Hinjawadi IT Company Shock : रातोरात कंपनी बंद, 700 फ्रेशर इंजिनिअर्स बेरोजगार? | ABP Majha

Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report

Vidhan Parishad Politics : विधान परिषदेत ‘पुढच्या पिढी’ची एंट्री? दिग्गज नेत्यांचं लॉबिंग सुरू | ABP Majha

Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha


























