एक्स्प्लोर
Satyapal Maharaj On Farmer :पावसाची दडी शेतकरी संकटात,शेतकऱ्यांच्या समस्येवर कीर्तनातून चर्चा
राज्यात अनेक भागात पावसानं दडी मारल्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय. याबद्दलच आपल्या कीर्तनातून शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दल बोलणाऱ्या समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराजांनी चिंता व्यक्त केलीय. त्याचबरोबर सात बाराच्या बातम्यांमधून शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडल्याबद्दल एबीपीमाझाचेही आभार मानलेत... सत्यपाल महाराजांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुधीर काकडे यांनी...
All Shows
Saat Barachya Batmya

Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट ते चाऱ्यांच्या किंमतीत दुप्पट वाढ : ABP Majha

Nashik Onion : कांद्याचे लिलाव ठप्प, कोट्यावधी रुपयांचे व्यवहार ठप्प : ABP Majha

Saat Barachya Batmya : 7/12 : बीड जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट, चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता

Maharashtra Rain Update : चंद्रपूर अमरावती, भंडारा, बुलढाण्यात जोरदार पाऊस, पावसाने शेतकरी सुखावला

Saat Barachya Batmya : 7/12 :पावसाअभावी चाऱ्याच्या किंमतीत दुपटीनं वाढ,आजार डेपो सुरु करण्याची मागणी
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

एबीपी माझा वेब टीम
Opinion



























