एक्स्प्लोर

Majha Katta Sarhad Foundation kashmir | काश्मिरवर सततचे हल्ले, भविष्य धोक्यात, तरुणांना काय वाटतं?

 

"घर फिरदौस बर रुए जमी असतो, हमी असतो, हमी असतो..." अर्थात पृथ्वीवर कुठे स्वर्ग असेल तर तो इथेच आहे, असं गेली कितीक दशक काश्मिरी नागरिक अभिमानाने सांगतात. पण यापैकीच काही काश्मिरी नागरिकांना सुद्धा नरकयातना भोगाव्या लागल्यात. काश्मीर देशाच्या डोक्यावरचा सुंदर ताज आहे आणि भळभळती जखम सुद्धा. कधी रलीव गलीव चलीवच्या घूषणांनी, कधी हमक्या चाहते आझादीच्या नाऱ्यांनी, कधी बंदुकीच्या गोळ्यांनी, गेली चार ते पाच दशक काश्मीर अस्वस्थ आहे. 

या सगळ्या नकारात्मक परिस्थितीमध्ये काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी, काश्मिरी तरुणांना मेनस्ट्रीममध्ये आणण्यासाठी, संहार्द स्थापित करण्यासाठी आशेचा एक किरण दिसतो, तो म्हणजे संजय नाहर यांच्या "सरहद" संस्थेच्या रूपाने. धर्म आणि प्रांताच्या सीमांपलीकडे माणुसकी मजबूत व्हावी यासाठी "सरहद" संस्थेचे कार्यकर्ते काश्मीरच्या खोऱ्यात काम करतायत. काश्मीरची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी झटणारे काही कार्यकर्ते आज "कट्ट्या"वर आलेत. 

जेव्हा जेव्हा काश्मीर खोरी अस्वस्थ होतं, तेव्हा तेव्हा संशयाचे एक बोट उगारलं जातं, ते स्थानिक काश्मिरी लोकांवर आणि काश्मीर बहिष्काराचा सूरही ऐकू येऊ लागतो. अशावेळी काश्मिरी नागरिकांच्या मनात नेमकं काय आहे? त्यांच्यासमोर समस्या काय आहेत? काश्मीरमधल्या शांततेला चूड कोण लावतय? सरकारकडून अपेक्षा काय आहेत? काश्मीरमध्ये काम करताना कोणकोणत्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतं? याबद्दल आपण "सरहद" संस्थेच्या काश्मीरमधल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधूया. तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे.

तर आपण प्रज्ञा या सगळ्या गप्पांना सुरुवात करण्याच्या आधी, आपण या सगळ्यांशी ते करत असलेल्या कामाबद्दल आणि ते "सरहद"शी कसे जोडले गेले याच्याबद्दल आधी घेऊया. मंजूरची कहाणी ही आहे की तो दीड वर्षाचा असताना त्याचे वडील पोलीस दलामध्ये होते. दीड वर्षाचा असताना वडिलांच्या मांडीवर असताना अतिरेक्यांनी त्यांना गोळ्या घालून मारलं आणि त्यानंतर त्याच्या आईने त्याला त्या सगळ्या वातावरणापासून तो लांब राहावा यासाठी त्याच्या शिक्षणासाठी त्याला पुण्याला पाठवलं. आणि मग तो पुण्यात आला आणि मग त्याच सगळं "सरहद"शी जोडला गेला आणि त्याच काम सुरू झालं.

आदिलच्या बद्दल मी सांगेन की जे एक महाराष्ट्र सदन काश्मीर मध्ये करण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न, इरादा आहे, त्याच्यासाठी विमानतळाच्या जवळची 40 हजार स्क्वेअर फिटची जागा जाहीद स्वतःची महाराष्ट्र सरकारला देऊ केलेली आहे. 

तुझं कसं आलं तू कसा जोडला गेला? 

"सर मेरा नामट है, तो मैं 20 साल पहले पुणा आया था. संस्था में ये है, इसको बाहर भेज दो, तो उनको बड़ा ये था, एक शौक था मेरे को, एक डॉक्टर या इंजीनियर बनते हुए. तो फिर मैं अंकल यहां अपने मामा के घर पर था, तो ऑन द वे जब ये लोग गए, तो ऑन द वे मैं दिखा. ऑन द वे मेरे को मतलब मेरे घर से नहीं आया हूं, मेरे को मामा के मैं इतना छोटा था कि मैं एक इसमें बच्चों के साथ खेलने गया था, तो मेरे को ऐसे उठा के गाड़ी में डाला, बोला जाना है इंपोर्टेंट."

तब घर वाले... म्हणजे ऍग्रो टुरिझमचा एक व्यवसाय तो सुरू करतोय आणि आदिल सुद्धा खूप पूर्वीपासून "सरहद"शी जोडला गेलेला आहे. आणि तिथं ही सगळी मंडळी खूप वेगवेगळ्या पातळीवर महाराष्ट्र आणि काश्मीर यांचे संबंध प्रस्थापित करणं आणि त्याही बरोबर त्याही पेक्षा जास्त महत्त्वाचं की काश्मिरी लोकांमध्ये बाकी भारताबद्दलचे जे गैरसमज जर असतील तर ते दूर करण्याचं खूप मोठं काम अ आदिल ही करतो, ही सगळी मंडळी करतायत. आणि वैभवही त्याच्याशी जोडला गेलेला आहे. वैभवचा व्हिडिओ खूप मोठा, मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता, मदत कार्याच्या दरम्यान पहिल्या दिवशी जवळपास एक कोटी लोकांपर्यंत त्याचा तो व्हिडिओ गेला होता. तर अशी या मंडळींची ओळख आहे आणि आता या पार्श्वभूमीवर सगळ्यात आधी जाहीद, तू होता त्या दिवशी तिथं जेव्हा हे घटना घडली, काय तुझी पहिली रिअक्शन होती आणि काय पद्धतीने तुम्ही पुढे काम केलत?

"सर दुपारचे साडेतीन वाजले होते, मला फोन आला पुण्यावरन आणि तेव्हा त्याच्या आधी थोडासा क्लू कळला होता की अशी अशी पहलगांमध्ये घटना घडली. मी गाड्या एअरपोर्टला पाठवल्या होत्या, आमचे संस्थेचे काही लोक होते तिथं. तर तेव्हा मला मी नवगाम बायपासवर होतो, मला फोन आला की पहेलगाममध्ये अशी घटना घडलेली आहे. तर हे पावणे चार वाजता फोन आला होता सरांचा. तर मी ह्याला फोन लावलं, म्हटलं असं असं काही झालय, माझं मोबाईल वगैरे तेव्हा बंद होता. त म्हटलं हो, पहेलगाममध्ये अशी घटना घडली. तेव्हा असं कळलं होतं की चार माणस जी आहे त्याच्यात शहीद झाले, त्यांना मारलं गेलय. तर त्याच्यानंतर जसा जसा वेळ गेला तसा तस हे फोन येत गेले, ही बातमी कळली, परत आकडा 16 वरती गेला, परत 20 वरती, परत 26 वरती. तर सहा साडे वाजलेत आम्हाला फोन यायला सुरुवात झाली. महाराष्ट्रचे भरपूर टुरिस्ट जम्मू मध्ये होते, वैष्णो देवी कट्रा मध्ये होते, काही लोक ते पूर आल्यामुळे रस्ता बंद होता, त्याच्यात काही लोक अडकले होते. परत श्रीनगर मध्ये काही लोक पोहोचले होते आणि हॉटेल मध्ये होते, राजबागच्या ठिकाणी. आम्ही बरेच हॉटेल मध्ये तेव्हा गेलो आणि मी रात्रीपासून हा काम सुरू केलं. लोक खूप घाबरले होते, खूप त्यांना भीती बसली होती आणि दुसऱ्या दिवशी कमीत कमी 260 लोकांना आम्ही भेटलो महाराष्ट्रच्या, जे इथ राजबाग मध्ये होते, सोनवार मध्ये होते, वेगवेगळ्या हॉटेल मध्ये होते. मी याला फोन लावला, हा आला गाडीमध्ये, मी इथून होतो, म्हणजे आम्ही तेव्हा त्या क्षणापासून ते काम सुरू केलं की पुण्यावर आम्हाला फोन आला. "सरहद" संस्थेच्या माध्यमातन आम्ही गेल्या 20 वर्षापासून काश्मीर मध्ये वेगवेगळ्या विभागात वेगवेगळ्या आरागाम आहेत. जम्मू काश्मीर मध्ये जो पण महाराष्ट्राचे पर्यटक असेल त्याची जबाबदारी आमची आहे. तर आम्ही त्या क्षणाला ती सुरुवात केली, त्या लोकांना भेटलो, त्यांच्याकडे गेलो, त्यांना आश्वासन दिलं, त्यांना सगळ्यांना सांगितलं, आमचे घर इथे आहेत, मी एअरपोर्टच्या बाजूला राहतो, त्यांना म्हटलं तुम्ही काही काळजी करू नका, त्या हॉटेल वाल्यांशी बोललो, ट्रॅवल वाल्यांशी बोललो. एक दिवस तो दोन दिवस असा वातावरण राहिल की सगळ्यांच्या मनात एवढी भीती होती आणि सगळे जम्मू काश्मीरचे लोक तेव्हा एक... एकच वाक्य होतं त्यांच्यावर की हे जे काही झालं ते चुकीचं झालं, आम्ही सगळी जम्मू काश्मीरची जनता त्याचा निषेध करत होतो. सगळे लोक जे गेल्या 40 वर्षापासून रस्त्यात नाही आले ते त्या दिवशी रस्त्यात उतरले की हे जे काय झालं 50% लोकांनी त्या दिवशी घरात स्वयपाक पण केला नाहीये काश्मीर मध्ये की असं का झालं काश्मीर मध्ये तणाव चालू आहे मध्ये काही ना काय घडत असतं किंवा आर्मीच्यामुळे काय ना काय किंवा आर्मीच्या पाकिस्तान..."

जवळपास दोन आठवडे होऊन गेले, आता काश्मीर मध्ये काय वातावरण आहे? ती जी दहशत होती ती अर्थातच अशी काय लगेच एका दिवसात संपून जात नाही. आता काश्मिरी लोकांची भावना काय आहे? या सगळ्या...

"सर अभी जो हालात है वहां पर थोड़ा स्टेबल हुए हैं, लेकिन लोगों में अभी भी वह कम है, सब लोग मायूस होते हैं कि यह जो हुआ वो बहुत ही गंदा हुआ नहीं होना चाहिए था. तो इस हिसाब से अभी लोग धीरे-धीरे आ रहे हैं, लेकिन ये जो मातम है, ये जो सदमा है, उससे भी बाहर नहीं आ रहे हैं. खासकर कश्मीरी लोग जो हैं वह हर एक जगह पे रो रहे हैं, अभी भी घरों में पछता रहे हैं कि ऐसा कैसे हो गया कि अभी फ्लो अच्छा था, लोग अच्छे से मिल रहे थे, यह हालात से हम... 

पण मंजूर जेव्हा मजे काश्मीर मधली आता स्थिती थोडी सुधारती अस होत पण वातावरण बदलायला सुरुवात कधी आणि कशी झाली आणि "सरहद" त्याच्यामध्ये काय काय कॉन्ट्रीब्यूशन?

"2004 से तो हम लोग मतलब यही परपस सीख ले यहां से महाराष्ट्र में कश्मीर में हम लोग क्या करते थे हफ्ते में एक या दो बार ही स्कूल जा पाते थे बिकॉज ऑफ हालात की वजह से हमारा सबका सपना सपना लेके आए थे कि दैट हम लोग भी बाहर जाए हम लोग भी डॉक्टरेट आर्मी में पुलिस में आईएस यूपीएस जो कुछ है हम लोग भी सपना देख के मतलब देख के आए थे तो जैसे हम लोग पुणे में आए थे 2004 में सरत के थ्रू एजुकेशन हम लोगों को मिला हॉस्पिटलिटी मिली महाराष्ट्र के लोगों ने काफी अच्छा मतलब सेकंड होम हम लोग बोल सकते हैं जिनको हम लोग आई डोंट थिंक सो की दैट ये शुकर अंदाज या फिर हम लोग इनको थैंक यू कभी बोल सकते हैं सो धीरे-धीरे हालात सुधरने लगे थे हम लोग भी खुश रह रहे थे बट कभी कभी इंसिडेंट ऐसा हो रहा था कि दैट घर वाले फोन करते थे, बाहर से देखते थे या फिर किसी कश्मीरी को मारा, इंडिया में हो या फिर इंटरनेशनल में जो कुछ भी हो तो डर के माहौल से होते, बट हम लोग उनका हम हमारा हम सबका यही था कि दैट हम लोग पुणे में रह रहे हैं, पुणे से सेफेस्ट सिटी आज तक इंडिया में और कोई नहीं है हम तो वो लोगों से हम लोगों को प्यार मिला तो अभी मैं भी मेरा एमए हो गया सर, मास्टर्स हो गया मेरी वाइफ भी है तो अभी कुछ दो चार महीनों से हम लोग यही बात कर रहे थे कि दैट हम लोग वापस जाए हम क्योंकि दर्दपुरा मध्ये एक शाळा गेल्या तीन वर्षापासून चालू आहे फ्री ऑफ कॉस्ट कुपवाराच्या इथं भांडीपुराची मध्ये दर्दपुरा एक विलेज आहे हाफ गा तिथ त्या गावातले निम्या महिला विड आहे 80% बॉर्डर आहे विधवा आहेत सर तिथ आम्ही त्यांच्यासाठी मोफत शाळा चालते गेल्या तीन वर्षापासून चांगला रिस्पॉन्सर 1250 मुल आता त्या शाळेत शिकत आहेत मी परवाच जाऊन आलो तिथ. त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावरती महाराष्ट्रातल्या आणि अख्या देशातल्या सगळ्या पर्यटकांना मदत केली की त्यांच जर आपण वर्गवारी बघितली ना तर सगळी हातावर पोट असलेले लोक आहेत की तिकडचा खेचरवाला टांगेवाला फुगेवाला तर या सगळ्या लोक हॉटेल ड्रायवर्स ड्रायवर्स लोकांचा याच्यातला खूप महत्त्वाचा रोल होता तर या सगळ्यांनी आता ज्या पद्धतीने तिथल्या सगळ्या पर्यटकांना मदत केली मानसिक दृष्ट्या त्या सगळ्यांच्या बरोबर उभे राहिले तर याच्याबद्दल संपूर्ण देशाच्या वतीने या लोकांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी..."

"तो वहां के लोगों ने भी कहा कि जिसने भी किया है, उनको आप सजा दो, आप उनको लेके आओ, हम सजा देंगे उनको, तो सब जितने भी लोकल्स है वहां पे, जितने भी कश्मीरी है, सब लोग खड़े हैं, सब लोग कह रहे हैं कि ये गलत हुआ है, लेकिन सर एक इसमें एक ये है कि अगर वहां इंसडेंट हुआ तो उसमें कश्मीरियों का दोष नहीं है, कश्मीर लोग खुद बोले कि वो टेररिस्ट अटैक है, तो आप उनको सजा दीजिए, जिनने भी किया हुआ है. अगर लग रहा है जो हमारे देश के जो भी इंटेलिजेंस वगैरह रिपोर्ट वगैरह जो उनके पास पूरा डिटेल आ जाएगा किसने किया है किसने नहीं कि ये उनका काम है वो देख लेंगे अगर उनमें से जो भी मिलता रहेगा आप उनको सजा दीजिए तो हमें कोई हम किसी इनके साथ में है ही नहीं हम तो बहुत पहले से कह रहे हैं कि हम जिसने भी ये जो घटना हुई है सर आज तक कभी भी इतना बड़ा जो दूसरे दिन जो पूरा शट डाउन किया था कश्मीर वो आज तक हुआ नहीं है वैसा कभी भी कभी भी नहीं क्योंकि मेरी मम्मी से बात हुई थी मम्मी ने बोला कि मैंने आज तक इतना बड़ा क्रेक डाउन नहीं देखा है बोला ना दूध वाला था ना नॉर्मली जब भी ऐसा कुछ क्रिक डाउन शट डाउन रहता है कश्मीर में तो एक दो घंटे के लिए कोई सब्जी वाला सुबह जो रोटी वगैरह बनाता है ना वो चालू रहता है पर उस दिन कहा कुछ भी नहीं था सब बंद थे और मैक्सिमम लोगों ने जो है ना सर घर में चूल्हे नहीं जले कुछ किसी ने खाया नहीं और कोई सोया नहीं मतलब मैक्सिमम बात बोल रहा हूं सर हर एक लोग जो है प्रति परेशान थे कि ये जो हुआ बहुत गंदा हुआ..."

अजून एक सांगायला मी सांगू शकेन की जेव्हा आम्ही तिकडे गेलो आणि तिकडच्या जवळजवळ 80% मराठी नागरिक जे तिथं अडकले होते त्या सगळ्यांशी आम्ही बोललो, वन टू वन. त्या संवादामध्ये आम्हाला असं आढळलं की हे जे तीन ते चार दिवस होते त्याच्यामध्ये, म्हणजे हे आवर्जून सांगायचं कारण काय की आपल्या इकडे प्रोपोगंडा काही जणांनी राबवला की त्यांचा तो व्यवसाय, त्यांचा तो धंदा आहे म्हणून ते सॉफ्ट... गोळ्यांचे पैसे पण नाही घेतले. जेव्हा माणूस खूप मनापासून करतो ना तेव्हा तो या एक्सटेंट पर्यंत नाही करत. असं प्रत्येकाचे तिकडच्या, म्हणजे तिकडचे जेवढे हॉटेल वाले होते ना की ज्यांच्या म्हणजे त्या लोकांना खूप काळजी होती की आता नुकतच पर्यटन व्यवसाय वाढीला लागला होता. बऱ्या हॉटेल्स त्यांची कर्ज वगैरे घेऊन केली आहेत का अजून काय काय चांगल चांगल हॉटेल मध्ये केलेल आहे. तर याच्यातल्या बऱ्या लोकांना माहिती पण नव्हत की आता उद्या आपल्याकडे पर्यटक येणार आहे की नाही. पण जेव्हा हे लोक एअरपोर्टला जाण्यासाठी म्हणून हॉटेल सोडत होते तेव्हा त्यातल्या 50% हॉटेल व्यवसायिकांनी या लोकांकडून एकही रुपया घेतला नाही. की जिथे त्यांना माहिती पण नव्हत की उद्या आपल्याकडे कोण पर्यटक येणार आहे की नाही. त्याच्यामुळे तुम्ही म्हणतो ना की जर आकडेवारी जर काढली ना की ते काश्मिरी... काश्मीर मध्ये जे काही ज्यांच्यामध्ये भारताच्या बद्दल भारत विरोधी भावना होती किंवा पाकिस्तानच्या बद्दलच प्रेम तर कमी झालं होतं पण ह्या घटनेनंतर त्यांचं भारताबद्दलच प्रेम आणखीन वाढलं.

"सर मी पहिले हे क्लिअर करतो की भारताबद्दल राग नव्हता कोणाला, देशाबद्दल राग नव्हता. मी गेल्या किती वर्षापासून सांगतोय, बरेचदा सांगतोय, राग होता सिस्टम बद्दल. राग देशाबद्दल न होता कोणाचे, अजूनही आजही तुम्ही बघता सर, आजही देशाबद्दल अस आहे की असे खूप पर्यटक सांगतात ना जेव्हा लोक जातात तिथं तेव्हा अनेकदा स्थानिक जे काही अगदी शिकारावाला दुकानदार हे सुद्धा की तुमचा इंडिया असं म्हणतात असे अनुभव लोकांना आहे. त्यामुळे तर तिथं अशी असा एक वर्ग आहे की ज्याला आपण भारतात राहाव असं वाटत नाही. त्यातला एक वर्ग असा होता बोलत होते, हा जो एक संवाद चालू झाला होता सर, गव्हर्मेंटच्या लेवलनी, सिस्टमच्या लेवलनी सोडून द्या सर, पण माणुसकीच्या लेवलनी जो झाला होता, त्यांनी खूप मोठ्या लेवलवरती याच्यात बदल केला होता सर आणि हा बदल आता ह्या घटण्यानंतर काश्मीर मध्ये दोन दिवस काश्मीर बंद राहणं हा मुद्दा नाही सर, टुरिस्ट आले, मग त्यांच हे झालं, मग ते आणि अशा घटना घटल्यानंतर टुरिस्ट येणार पण नाही कारण सर कोणाला फिरराव पण वाटणार नाही, कारण 25-26 जवान लोक जेव्हा आपले देशाचे शहीद... उनको आपस में थोड़ा यह हो जाएगा कश्मीर फिर से यह लेकिन यह उल्टा हो गया अभी कश्मीर के लोग समझदार हो गए अभी कश्मीर के बिल्कुल अभी सब लोग एक साथ अभी इंडिया के साथ खड़े हैं हम हम भारत के पाकिस्तान पण नाही आणि भारत पण नाही आणि तिसरा वर्ग प्रो पाकिस्तान असं जर बघितलं तर प्रो पाकिस्तान हे काश्मीर मध्ये कधी नव्हतेच किंवा अगदीच नेग्लिजिबल असतील. दोन मोठे वर्ग कोणते होते? एक प्रो इंडिया आणि दुसरे न्यूट्रल की जे कुठेच नाही. तर हा जो न्यूट्रल वर्ग होता ना की सेपरेट आम्ही इकडे पण नाही इकडे पण नाही. ही जी घटना घडली ना तर त्या घटनेमध्ये त्यांना तो इतका हादरा होता म्हणजे मानसिक दृष्ट्या इतका हादरा आहे या लोकांना की त्या लोकांच्या भाषेत सांगायचं म्हणलं तर पाकिस्तानने आणि दहशतवाद्यांनी आमच्या अन्नात विष मिळवले. त्याच्यामुळे तो जो सेपरेट वर्ग होता ना तो पण नकळतपणे भारताच्या बाजूने त्याची आकडेवारी ही आता वाढलेली आहे."

हो एक असही म्हणतात की अनेक जण जे आपल्याकडे नकारात्मक दृष्टी ठेवणारे आहेत की ते काश्मिरी लोक आता या पद्धतीने करतायत याचं कारण त्यांचा आता रोजीरोटीचाच प्रश्न आला. टूरिझम बंद झाला की त्यांना काय खायची भ्रांत होईल आणि म्हणून त्या भीतीपोटी ते रस्त्यावर नाही. 

जे हे सगळे भारतातले आपले लोक होते सर, आपल्या ज्या ज्या राज्याचे लोक होते, त्या त्या राज्यांच्या लोकांशी हे सगळ्या जम्मू काश्मीरची जनता बाहेर आली कारण त्यांना ते मानसिक, मानसकी म्हणून त्या दृष्टीने ते पुढे आले. कश्मीरच्या सभी एक साथ आणि पर्यटक नसण हे काश्मिरीना नवीन नाहीय, म्हणजे तिथं वर्षातले निम्मा वेळ तर इतका बर्फ असतो की तिकडे तुम्ही पर्यटक म्हणून जाऊच शकत नाही. तरी या लोकांच कुठे आडत नाही काश्मिरी माणूस नाही पण त्याच्याबद्दल अस आहे ना की तुम्ही... सहा महिने धंदा करता इतके पैसे कमवता की पुढच्या सहा महिन्यामध्ये नाही आले पर्यटक तरी चालतात नाही कारण की त्याचे आता यानी जे जोड धंदे सांगितले ना तिकडची शेती असेल तिकडचे ड्रायफ्रुट्स गोष्टी असतील तिकडच्या हस्तकला आणि सगळं कापड उद्योग असेल आहेवर डिपेंड आहे. ह्याच्यात काही संशय नाही सर आहे पण त्या लोकांनी त्यांचा व्यवसाय चालाव म्हणून आपण पण त्या लोकांनी पण निषेध केलं त्या लोकांनी पण सांगितलं त्यांनी पण त्या टाईमला त्या सगळ्या लोकांची काळजी घेतली.

आता तर बर, आता बाकी प्रश्नांकडे जाण्याच्या आधी, मध्यंतरी अमित शहा आले होते "सरहद" संस्थेमध्ये आणि ते काही थोड्या वेळासाठी, 20 15 20 मिनिटासाठी आले आणि नंतर जवळपास तास दोन तास ते त्यांनी सगळ्यांशी संवाद साधला तिथल्या मुलांशी वगैरे. कोणी होता तुमच्यापैकी त्यावेळेला तिथं सगळे होते? काय काय मंजूर सांग काय झालं अमित शहा आले तेव्हा?

"सर अमित शाह सर जभी आने वाले थे तो हम लोग सरद ने ऊपर माटेड्स करके जो जितने भी जम्मू एंड कश्मीर के माटेड बोले उनके लड़कियों के लिए हॉस्टल बनाया था लालदेव नाम करके तो उसके ओपनिंग के लिए वो आए थे तो जब भी वो आए थे तो उन्होंने जस्ट 10-15 मिनट उन्होंने दिया था उनके टाइम पे तो वो टाइम पे सीएम से भी सीएम सर भी थे तो जैसे जैसे एक-एक की स्टोरी वो सुनते गए वो जो बातचीत था हमारा 15 मिनट से कम से कम दो ढाई घंटा चला उस ओ जी दोन तास अमित शाह दोन तास अमित शाहच्यामध्ये सर अजून एक किस्सा अर्धा तास तर फोटो काढण्यातच गेला उन्होंने हर एक बच्चे से फोटो निकाला तिथ दोन. मुलांकडे त्यांच विशेष म्हणजे या दोन खूप वेगळ्या केसेस आहेत जोगी म्हणून सरहद मध्ये एक मुलगा अनेक वर्ष शिकतो त्या जोगीच्या घरातली 16 लोक अतिरिक्नी मारलेले आहेत तो तिथं अमित शहाना भेटला गृहमंत्यांना आणि त्या दोघांच बोलण आलं त्यांच्यासाठी ते हे होतं की जगातली एकमेवा अशी केस आहे की ज्याच्या घरातले 16 लोक दहशतवाद्यांनी मारलेले आहे तरी तो मुलगा एका सकारात्मक रस्त्यावरती चालतोय म्हणजे कदाचित ही पहिली घटना असावी की जेव्हा अमित शाह म्हणाले की तो सरदार किधर उसकेसात फोटो निकाल वह नहीं था तो अभी वह भी बनना चालू हुआ है, वहां जो स्कूल से वह डेवलप हुए हैं, वहां पे जो एक कॉलेजेस है, बच्चों के जो थिंकिंग लेवल है वो अलग हो गई है, जैसे कि हम ये 12थ पास हुआ, 12थ पास के बाद पहले क्या करते थे, सब लोग एक जन ने बीए किया, बीए में टीचर का उसका सपोज पोस्ट लगा तो बाकी जिन नेक्स्ट ईयर से जिनका 12थ होता था, वो सब बीए करते थे, और जब तक से हुआ क्या मैम एक थोड़ा जब इंटरेक्शन हुआ बाहर के सरहद की तरफ से बहुत सारे कम से कम डेढ़ 2 हजार बच्चे हैं जो यहां आने के बाद उसमें 6 700 बच्चे जो खुद अपने बोलबूत पे खड़े हुए हैं तो बहुत सारे ऐसे क्या हुआ फिर और एक है मैम जितने भी हम बच्चे आए थे स्टार्टिंग में सरहद में तो उसमें एक चीज था कि हर बच्चे जो है वो अलग-अलग डिस्ट्रिक्ट के थे हम सो बांडीपुरा के बांडीपुरा के 10 लोग, बड़गाम के 10 लोग, सोपोर के अलग, सोपुर के अलग, श्रीनगर के अलग मंजूर बांडीपुरा तो वहां क्या होता था सर, हर डिस्ट्रिक्ट के बच्चे थे तो क्या हुआ जितने भी कश्मीर के सब जब घर जाते थे तो वहां जब बात करने का तरीका अलग रहता था, अपने अपने दोस्तों से बात करते तो कुछ वहां के लोगों के साथ वर्ड्स एक्सचेंज होते थे, इंटरेक्शन होता था तो वो बढ़ता गया आगे तो ये सरहद का सबसे बड़ा जो काम है वो है कि

आता पंडितांच्या बद्दल तिथं काय भावना आहे? आता पंडित तिथे येऊन राहू शकतात का?

"नाही एक ही जी 90 ची 89 90 ची जी गोष्टी आहे सर हे. काश्मीरच्या स्थानिक लोकांनी तेव्हा आजही तुम्ही बघितलं बडगामध्ये आजही ते मंदिर आहेत आजही कश्मीरी लोक ते तेव्हा पंडित तिथे बाहेर गेलेले नाहीयत आमच्या जवळच राहतात ते मंदिर आहेत शिव मंदिर आहेत तर हे आता तेव्हा तो काळ तसा होता की तेव्हा ती इनसर्जन्सी झाल्या होत्या तेव्हा ते घटना घडली काश्मीरचे पंडित बाहेर पडले होते तेव्हा पण आता त्यांची जागा तिथ आहे त्यांचे घर आहेत त्यांच सगळं मालकी जी त्यांची होती ती तिथच आहेत. आता यायला लागलेत सर परत, अजूनही त्यांना आम्ही मोस्ट वेलकम करतोय, हो येतात सर, अभी भी बहुत सारे मंदिर आहे शिवजी का मंदिर, मंदिर वगैर जो आहे वो ठीक आहे, पण जे गेले त्यावेळेला जेव्हा त्याही वेळेला असेच काही मुठभर अतिरेखी होते, ज्यांनी त्या हिंदूंना, पंडितांना तिथन हुस्कावून लावलं आणि त्यावेळेला तर अशा जाहीरपणाने बोलल जायचं की फक्त तुम्ही मुली बायकांना ठेवा आणि बाकीच्या निघून जा' पाहिजे त्यांची जागा आहेत त्यांच्याबद्दल म्हणजे कधी नव्हता तो एक फेज होता पण आता तरी तसं काही नाहीये त्यांना आम्ही कधीही आले कधीही त्यांच्यासाठी ते त्यांचा जो काय आहे तो त्यांची जागा आहे त्यांचा आहे त्यांना मोस्ट वेलकम एनी टाईम त्यांच्याबद्दल काहीच नाही..."

अच्छा ज्यावेळी हा हल्ला झाला त्यावेळी एक दावा असा केला जातो की जे दहशतवादी गोळ्या घालत होते ते अस म्हणाले की "आप लोगों ने यहां पर आतंक मचा के रखा है" तर किस प्रकार?

"असं झा एक जो खूप वयस्कर आजी कमी त्यांचे मुलांचे मुल आहेत म्हणजे ते एक आतन जो येतो ना एक तो तेव्हा ते माणसाला वाटत की आम्ही खूप काही कमवलय म्हणजे आयुष्यात खूप अस पण तू आदिल तुमच्या सगळ्यांची मराठी फार चांगली झाली रे कशी

Note :This Article Generated By AI



All Shows

माझा कट्टा

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
ABP Premium

व्हिडीओ

Ravindra Chavan on Vilasrao Deshmukh : आधी टीका जहरी , मग दिलगिरी Special Report
Santosh Dhuri Join BJP : संतोष धुरी यांचा राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' Special Report
Ajit pawar Sinchan Scam : अजितदादांना आतापर्यंत कोणत्या आरोपांत क्लिनचीट? Special Report
Shivaji Maharaj Politics :  नाही कुणा एकाचे, शिवराय सर्वांचे, सी.आर, पाटलांच्या वक्तव्याने नवा वाद Special Report
BJP VS NCP : भाजप-राष्ट्रवादीच्या विचारधारेची वादावादी Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Embed widget