एक्स्प्लोर

IND vs AUS Final 2023: जो टॉस जिंकेल, तो मॅच जिंकणार? भारत-ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये नाणेफेकीचं महत्त्व किती?

IND vs AUS Final 2023: भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिंन्स यांनी टॉस जिंकल्यावर कोणता निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले  आहे. 

मुंबई : रोहित शर्माच्या (Rohit Sharma)  भारतीय संघ तब्बल वीस वर्षांनंतर सौरव गांगुलीच्या टीम इंडियाच्या पराभवाचा बदला घेणार का?... हा प्रश्न विचारण्याचं कारण विश्वचषकाच्या महायुद्धात वीस वर्षांनी पुन्हा एकदा भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत (IND vs AUS Final 2023) निर्णायक लढाई होणार आहे. 2003 साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषकात रिकी पॉन्टिंगच्या ऑस्ट्रेलियानं सौरव गांगुलीच्या टीम इंडियाचा फायनलमध्ये धुव्वा उडवला होता. त्यानंतर दोन्ही संघ पुन्हा एकदा विश्वचषकाच्या फायनलच्या रणांगणात आमनेसामने येत आहेत. फायनल अगोदर  सर्वात जास्त चर्चा  असते ती टॉसची... कारण टॉस ही दोन धारी तलवार मानली जाते. मोठ्या मॅचमध्ये टॉस जिंकणारा संघच फायनल जिंकतो, असे म्हटले जाते. 

क्रिकेट मॅचमध्ये नाणेफेक ही फार महत्त्वाची ठरते. वर्ल्डकपमध्ये टॉस हा सर्वात महत्त्वाचा फॅक्टर असतो. हा टॉस आतापर्यंत टीम इंडियाच्या फेव्हरमध्ये राहिला आहे. परंतु आजच्या मॅचसाठी  टॉस हा निर्णायक ठरणार आहे. टॉसचा निर्णय हा दोन्ही कर्णधारांना मोठ्या संकटात टाकू शकतो. टॉस दोनधारी तलवार आहे.  मैदानावरील कामगिरी सोबत अनेक संघाचे नशिब टॉसवर देखील ठरते. पहिल्यांदा गोलंदाजी करायची त्यानंतर समोरच्या टीमने दिलेल्या आव्हानांचा पाठलाग करत विजय मिळवणे सहज शक्य होते. पाकिस्तानच्या टीम विरोधात देखील टीम इंडियाने पहिल्यांदा बोलिंगचा निर्णय घेतला आणि धावांचा पाठलाग करत सहज विजय मिळवला. परंतु आज ज्या पीचवर मॅच होणार आहे त्या पिचवर अगोदर भारत- पाकिस्तानची मॅच झाली. या पीचवर विकेट मिळवणे थोडे कठीण जाते. त्यामुळे दोन्ही कर्णधारांसाठी हे टेन्शन असणार आहे. जर टॉस जिंकून बोलिंग घेतली तर नंतर स्कोअर चेस करणे सोपे जाईल. परंतु हा निर्णय कदाचीत अंगलट येण्याची शक्यता आहे. कारण नंतर संघावर दबाव वाढत जातो. अनेक वेळा तर अशी परिस्थिती असते की टॉसच्या वेळीच नक्की होते की कोणता संघ विजयी होणार आहे. 

मोठ्या मॅचमध्ये स्कोअरबोर्डचा प्रेशर 

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 11 पीच आहेत. ज्या पीचवर भारत- पाकिस्तानची मॅच झाली त्या पीचवरच मॅच होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत विश्वचषकातील टॉसवर नजर मारली तर तो संघ टॉस जिंकतो त्या संघाचा कल बॅटिंग करण्याकडे असतो. असे म्हटले जाते की, मोठ्या मॅचमध्ये जो संघ  फलंदाजी निवडतो त्यांना फायदा होतो. कारण नंतर फलंदाजी करणाऱ्या टीमवर दवाब अधिक असतो. त्यामुळे मोठ्या मॅचमध्ये टॉस जिंकणे महत्त्वाचे असते.  भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिंन्स यांनी टॉस जिंकल्यावर कोणता निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले  आहे. 

हे ही वाचा:

Pat Cummins on Team India : दीड लाख क्षमतेच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सन्नाटा करून टाकू; पॅट कमिन्सने डायरेक्ट टीम इंडियाला ललकारले!

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune News: पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर

व्हिडीओ

Smriti Mandhana First Appearance : मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडत नाही,स्मृती मानधना स्पष्ट बोलली
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
Aaditya Thackeray With Amit Thackerays Son : अमित ठाकरेंच्या मुलासोबत खेळण्यात आदित्य ठाकरे मग्न
Nagpur Leopard : उपराजधानीत बिबट्याला जेरबंद करण्याचा थरार,बिबट्या दिसला कल्लाा झाला Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पुणेकरांच्या बेशिस्तीची हद्दच झाली; 5 दिवसात 800 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, 24 लाख रुपयांचा दंड वसूल, नवले पुलावरील अपघातानंतर कारवाईचा बडगा
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पंढरीत 10 दिवसांसाठी विठुरायाचे VIP दर्शन अन् पाद्यपूजा बंद; भाविकांसाठी मंदिर समितीचा महत्त्वपूर्ण निर्णय
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
सांगली : घरात घुसलेला बिबट्या दीड तासाच्या प्रयत्नाने जेरबंद; बिबट्याला पकडताना पाहण्यासाठी लोकांची झुंबड
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
'सरसकट लूट सुरुय'! कुठल्या खरेदी केंद्रावर सोयाबीन 5300 रुपयांनी खरेदी केला आम्हाला दाखवा; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल, भाजप आमदाराकडूनही घरचा आहेर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
CM फंडात 100 कोटी जमा, 75 हजारच शेतकऱ्यांना; अंबादास दानवेंच्या ट्विटला मुख्यमंत्री कार्यालयाचं उत्तर
Aditya Thackeray With Amit Thackeray Son: आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
आदित्य ठाकरेंनी घेतली किआनची 'शाळा'; काकाने पुतण्याची घेतली फिरकी, नेमकं काय घडलं?, PHOTO
Leprosy News : धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
धाराशिवमध्ये 141 जणांना कुष्ठरोगाची लागण; जिल्ह्यात पंधरा लाख लोकांची तपासणी
Maharashtra Farmers Loan Waiving: हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली
हायकोर्टाच्या आदेशानंतरही गेल्या आठ वर्षात 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभच नाही; सरकारनेच दिली कबुली
Embed widget