एक्स्प्लोर
उरी हल्ल्यातील शहिदांना खेळाडूंनी वाहिली श्रद्धांजली
1/7

व्हीव्हीएस लक्ष्मण यानेही शहिदांना श्रद्धांजली अर्पण करताना म्हटलं आहे की, ''उरी हल्ल्यासंदर्भात बातमी ऐकून अतिशय दु: ख झाले. शहिदांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सर्वच सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देओ!''
2/7

भारतीय क्रिकेटचा तडाखेबाज माजी फलंदाज वीरुने आपल्या ट्वीटमध्ये, ”17 जीव, त्यांनाही कुटुंब होतं, त्यांनाही मुलं-बाळं होती. ते मातृभूमीची सेवा करत होते. पण हे दृश्य पाहून अतिशय वेदना होत आहेत.” असं म्हटलं आहे.
Published at : 19 Sep 2016 11:07 PM (IST)
View More





















