एक्स्प्लोर

IPL Playoff 2022 : आयपीएल प्लेऑफ तसंच अंतिम सामन्यादरम्यान पाऊस पडला तर...,असे असतील नियम

IPL 2022 : आज गुजरात आणि राजस्थान संघामध्ये पहिला क्वॉलीफायरचा सामना खेळवला जात आहे. ज्यानंतर 25 मे रोजी लखनौ-बंगळुरुत एलिमिनेटर सामना तर 29 मे रोजी आयपीएल फायनल खेळवली जाईल.

IPL 2022 Qualifier 1 : बहुचर्चित आयपीएल 2022 (IPL 2022) आता अगदी शेवटच्या टप्प्यात आहे. लीग सामने संपले असून आजपासून प्लेऑफच्या सामन्यांना सुरुवात होत आहे. गुजरात टायटन्स (GT), राजस्थान रॉयल्स (RR), लखनौ सुपर जॉयंट्स (LSG) आणि रॉयल चँलेंजर्स बंगळुरु (RCB) हे संघ प्लेऑफमध्ये असून  रविवारी अर्थात 29 मे रोजी यांच्यातीलच दोन संघ अंतिम सामना खेळतील. दरम्यान आज कोलकात्याच्या ईडन गार्डनमध्ये पहिला क्वॉलीफायरचा सामना खेळवला जाणार आहे. तर या भव्य स्पर्धेचे हे महत्त्वाचे सामने पार पडताना पावसाचा व्यत्यय आल्यास काय नियम असतील? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत... 

1. सुपर ओव्हर खेळवली जाईल.

फायनलसह सर्व प्लेऑफच्या सामन्यांदरम्यान जर पावसाचा व्यत्यय आल्यामुळे सामना होऊ शकला नाही, तर निर्णय 5 ओव्हरची मॅच खेळवून केला जाईल. किंवा सुपर ओव्हरही खेळवली जाऊ शकते. 

2. 200 मिनिटांचा अतिरिक्त वेळ मिळेल.  

सुपर ओव्हर किंवा 5 ओव्हरची मॅच खेळवण्यापूर्वी प्लेऑफ तसंच अंतिम सामन्यासाठी 200 मिनिटांचा अतिरिक्त वेळ मिळणार आहे. यानुसार जर पावसाच्या व्यत्ययामुळे सामना 9.40 पर्यंत सुरु झाला तरी ओव्हर कमी न करता 200 मिनिटं अधिक वेळ सामना खेळवला जाऊ संपूर्ण 20 ओव्हर खेळवल्या जातील. अंतिम सामना 8 वाजचा सुरु होणार असून इतर प्लेऑफचे सामने 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होतील.

3. गुणतालिकाही महत्त्वाची

दोन्ही क्वॉलीफायर तसंच एक एलिमिनेटर सामन्यासाठी कोणताही रिझर्व्ह डे नाही. त्यामुळे जर पावसाच्या व्यत्ययामुळे सुपर ओव्हरही झाली नाही, तर गुणतालिकेतील गुणांच्या तुलनेने सामन्याचा निर्णय होणार आहे. त्यामुळे गुणतालिकेत वर असणारा संघ पुढील सामन्यात पोहोचेल. 

4. अंतिम सामन्यासाठी रिझर्व्ह डे 

प्लेऑफच्या पहिल्या तीन सामन्यांना रिझर्व्ह डे नसला तरी फायनल सामन्यासाठी एक रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे. त्यामुळे 29 मे रोजी पावसाच्या व्यत्ययामुळे सामना पार पडला नाही, तर 30 मे रोजी सामना खेळवला जाईल.

5. फायनल सामन्यासाठी अतिरिक्त 2 तास

29 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये फायनलचा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी प्लेऑफच्या सामन्याप्रमाणे अधिक 200 मिनिटं असण्यासोबत अतिरिक्त 2 तासही मिळतील. त्यानंतरही निर्णय न आल्यास सुपर ओव्हर किंवा 5 ओव्हरची मॅच खेळवली जाईल.

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Earthquake Marathi News: नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
नाशिकमध्ये 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूंकप, अनेकांच्या घराच्या भिंतीला तडे; रात्री 10 वाजता जमीन थरथरली, नेमकं काय घडलं?
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
Embed widget