एक्स्प्लोर

IPL 2022: यंदा आयपीएलचा चॅम्पियन कोण? रवी शास्त्री यांनी वर्तवला अंदाज

IPL 2022: यंदा आयपीएल कोण जिंकणार? असा प्रश्न क्रीडा चाहत्यांना पडला. या प्रश्नाचं उत्तर रवी शास्त्री यांनी दिले.

IPL 2022 : कोरोना महामारीच्या संकटामध्ये मुंबईत आयपीएलचे सामने सुरु आहेत. आयपीएलच्या रणसंग्रामाला सुरुवात होऊन दोन तीन आठवडे उलटले आहेत. आयपीएलमधील सर्वात यशस्वी मुंबई -चेन्नई संघाची कामगिरी सर्वात निराशाजनक राहिली आहे. मुंबईला सलग सहा सामन्यात पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे यंदा आयपीएल कोण जिंकणार? असा प्रश्न क्रीडा चाहत्यांना पडला. या प्रश्नाचं उत्तर रवी शास्त्री यांनी दिले. रवी शास्त्रींच्या मते यंदा आयपीएलचा विजेता संघ नवीन असेल. 

भारताचे माजी कोच रवी शास्त्री यांनी स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत आयपीएलच्या विजेत्या संघाबाबत अंदाज व्यक्त केला आहे. तसेच आरसीबीचा संघ प्लेऑफमध्ये पोहचेल असाही अंदाज रवी शास्त्री यांनी व्यक्त केला आहे. आरसीबीला पहिल्या सामन्यात पंजाबकडून पराभव पत्कारावा लागला होता. त्यानंतर आरसीबीने दणक्यात पुनरागमन केले. रवी शास्त्री म्हणाले की, 'यंदाच्या हंगामात आयपीएलचा नवीन चॅम्पियन पाहायला मिळेल. आरसीबी यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत आहे. निश्चित आरसीबीचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरु शकतो. आयपीएलची स्पर्धा जसजशी पुढे जाईल, तसतसे आरसीबीची कामगिरी आणखी चांगली होईल. प्रत्येक सामन्यानंतर आरसीबीची कामगिरी सुधारत आहे. झालेल्या चुकांमधून संघ शिकत आहे, त्यामुळे आरसीबी नक्कीच प्लेऑफमध्ये पोहचेल.' 
 
'फाफ, कोहली आणि मॅक्सवेलची महत्वाची भूमिका 
RCB च्या फलंदाजीबाबत बोलताना रवी शास्त्री म्हणाले की,  नवीन कर्णधार फाफ डु प्लेसिस, विराट कोहली आणि अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल यंदाच्या हंगामात महत्वाची भूमिका पार पाडू शकतात. आरसीबीच्या विजयात या त्रिकुटाची कामगिरी महत्वाची ठरणार आहे. विराट कोहली चांगली कामगिरी करत आहे. ग्लेन मॅक्सवेल किती धोकादायक आहे, हे नव्याने सांगायची गरज नाही. फाफही उत्कृष्ट फलंदाज आहे. जसजसे सामने पुढील जातील यांची फलंदाजी आणखी चांगली होईल. आरसीबी प्लेऑफमध्ये पात्र होईल.  

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anjali Damania : अजितदादांकडून राजीनाम्याचा चेंडू धनंजय मुंडेंच्या कोर्टात, आता अंजली दमानिया भडकल्या, म्हणाल्या, मस्करी चालवली आहे का?
अजितदादांकडून राजीनाम्याचा चेंडू धनंजय मुंडेंच्या कोर्टात, आता अंजली दमानिया भडकल्या, म्हणाल्या, मस्करी चालवली आहे का?
New Delhi Railway Station stampede : दिल्लीत रेल्वेच्या गलथान कारभाराने 18 जीव पायाखाली किड्या मुंग्यांप्रमाणे चिरडले, आता 26 फेब्रुवारीपर्यंत मोठा निर्णय
दिल्लीत रेल्वेच्या गलथान कारभाराने 18 जीव पायाखाली किड्या मुंग्यांप्रमाणे चिरडले, आता 26 फेब्रुवारीपर्यंत मोठा निर्णय 
Earthquake Tremors : उत्तर भारतानंतर आता बिहार आणि ओडिशा सुद्धा भूकंपाने हादरला; आवाज ऐकताच लोक सैरावैरा धावू लागले
उत्तर भारतानंतर आता बिहार आणि ओडिशा सुद्धा भूकंपाने हादरला; आवाज ऐकताच लोक सैरावैरा धावू लागले
Chandrakant Patil : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारताच चंद्रकांत दादांनी जोडले हात, नेमकं काय घडलं?
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारताच चंद्रकांत दादांनी जोडले हात, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat Nanded : स्वबळावर लढायचं तर आमची हरकत  नाही, आम्ही पण कमजोर नाहीSanjay Raut PC : संतोष देशमुख प्रकरणात भाजपचा हात आहे का? संजय राऊतांचा सवाल!Sanjay Gaikwad Dance Buldhana : आमदार संजय गायकवाड यांनी मुरळीवर धरला ठेका, दिलखुलास डान्सNew India Co-Oprative Bank :  Hitesh Mehta ने व्यवसायासाठी धर्मेशला 70 कोटी दिल्याची कबुली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anjali Damania : अजितदादांकडून राजीनाम्याचा चेंडू धनंजय मुंडेंच्या कोर्टात, आता अंजली दमानिया भडकल्या, म्हणाल्या, मस्करी चालवली आहे का?
अजितदादांकडून राजीनाम्याचा चेंडू धनंजय मुंडेंच्या कोर्टात, आता अंजली दमानिया भडकल्या, म्हणाल्या, मस्करी चालवली आहे का?
New Delhi Railway Station stampede : दिल्लीत रेल्वेच्या गलथान कारभाराने 18 जीव पायाखाली किड्या मुंग्यांप्रमाणे चिरडले, आता 26 फेब्रुवारीपर्यंत मोठा निर्णय
दिल्लीत रेल्वेच्या गलथान कारभाराने 18 जीव पायाखाली किड्या मुंग्यांप्रमाणे चिरडले, आता 26 फेब्रुवारीपर्यंत मोठा निर्णय 
Earthquake Tremors : उत्तर भारतानंतर आता बिहार आणि ओडिशा सुद्धा भूकंपाने हादरला; आवाज ऐकताच लोक सैरावैरा धावू लागले
उत्तर भारतानंतर आता बिहार आणि ओडिशा सुद्धा भूकंपाने हादरला; आवाज ऐकताच लोक सैरावैरा धावू लागले
Chandrakant Patil : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारताच चंद्रकांत दादांनी जोडले हात, नेमकं काय घडलं?
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत प्रश्न विचारताच चंद्रकांत दादांनी जोडले हात, नेमकं काय घडलं?
कुंभच्या नावाखाली हिंदू तुडवला जातोय, शीखांच्या पगड्या उतरवल्या, आमच्या भूमीत भारतीयांच्या पायात अमेरिकेनं बेड्या घातल्या, काय केलं मोदींनी? संजय राऊतांचा सडकून प्रहार
कुंभच्या नावाखाली हिंदू तुडवला जातोय, शीखांच्या पगड्या उतरवल्या, आमच्या भूमीत अमेरिकेनं बेड्या घातल्या, काय केलं मोदींनी? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Team India Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी नवा वाद, टीम इंडियामध्ये पडली फूट?, गंभीर आणि आगरकरमध्ये जोरदार बाचाबाची
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी नवा वाद, टीम इंडियामध्ये पडली फूट?, गंभीर आणि आगरकरमध्ये जोरदार बाचाबाची
मुंबईतील हॉटेल्समध्ये आता तंदूर रोटी कायमची बंद?
मुंबईतील हॉटेल्समध्ये आता तंदूर रोटी कायमची बंद?
Indian Immigrant : मोदींच्या दौऱ्यानंतरही अमेरिकेतून हद्दपार होणाऱ्या भारतीयांच्या हातापायात साखळदंड सुरुच; 15 दिवस आंघोळ नाही, दातही घासले नाहीत, खायला सुद्धा कमी दिलं!
मोदींच्या दौऱ्यानंतरही अमेरिकेतून हद्दपार होणाऱ्या भारतीयांच्या हातापायात साखळदंड सुरुच; 15 दिवस आंघोळ नाही, दातही घासले नाहीत, खायला सुद्धा कमी दिलं!
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.