एक्स्प्लोर

Rohit Sharma Virat Kohli : रोहित शर्मा आणि विराट कोहली निवृत्ती कधी घेणार? अमित मिश्रानं स्पष्टच सांगितलं

Rohit Sharma Virat Kohli : रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

नवी दिल्ली : टीम इंडियाचा फिरकीपटू अमित मिश्रानं (Amit Mishra) एका पॉडकास्टमध्ये रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीवर भाष्य केलं आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं यापूर्वीच टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.  भारतानं टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मानं निवृत्ती जाहीर केली होती. टी 20 क्रिकेटमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्माची जागा कोण घेणार या बाबतच्या चर्चा सुरु असताना अमित शर्माला शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्माच्या निवृत्तीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. अमित मिश्रानं एका वाक्यात या प्रश्नाचं उत्तर दिलं. 

अमित मिश्रा काय म्हणाला?

अमित मिश्रा म्हणाला की, रोहित शर्मा आणि विराट कोहली येत्या दोन वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. एखादा क्रिकेटर 35-36 वर्षांपर्यंत खेळतो, असंही तो म्हणाला. टीम इंडियाच्या कॅप्टनपदाबाबत विचारलं असता टी 20 क्रिकेटमध्ये हार्दिक पांड्या कॅप्टन असावा, असं अमित मिश्रानं म्हटलं. विराट कोहली आणि रोहित शर्मा 2027 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये पाहायला मिळतील का असा प्रश्न विचारला असता रोहित शर्मा आपल्याला खेळताना दिसणार नाही. मात्र,  विराट कोहली पाहायला मिळू शकतो ,असं मत अमित मिश्रानं व्यक्त केलं. 

रोहित शर्मानं मुंबई इंडियन्सकडून पुन्हा खेळायला हवं का असा सवाल देखील अमित मिश्राला विचारण्यात आला यावर अमित मिश्रानं उत्तर दिलं. रोहित शर्माला पुन्हा कॅप्टन करत असतील तर त्यानं मुंबईकडून खेळावं. मुंबई इंडियन्स सोबत रोहित शर्माचं भावनिक नातं आहे, असं देखील मिश्रा म्हणाला. 

 आयपीएलमुळं भारतीय क्रिकेटचं नुकसान झालंय का असा प्रश्न विचारलं असता अमित मिश्रानं आपल्याला पर्याय निर्माण झाल्याचं म्हटलं. रोहित शर्मा आणि अमित मिश्रा यांच्यापैकी कोण पहिल्यांदा निवृत्त होईल, असं विचारलं असता त्यानं स्वत:चं नाव घेतलं. 

अमित मिश्रानं या पॉडकास्टमध्ये विविध विषयांवर भाष्य केलं.रोहित शर्मासोबतचा एक किस्सा देखील अमित मिश्रानं सांगितला.रोहित शर्मानं लखनौ सुपर जाएंटस विरुद्धच्या मॅचमध्ये वय विचारलं होतं. अमित मिश्रानं त्यावेळी जे घडलं तो किस्सा सांगितला. प्रशिक्षकानं एक वर्षानं वय कमी केल्याचं देखील अमित मिश्रानं म्हटलं. रोहित शर्मा सर्वांचा मित्र आहे. तो सर्वांसोबत गप्पा मारतो, असं देखील अमित मिश्रानं म्हटलं. 

संबंधित बातम्या :

विराट कोहली अन् रोहित शर्माची जागा कोण भरुन काढणार, टीम इंडियाच्या माजी बॅटिंग कोचनं दोन नावं सांगितली
 
एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लालू यादवांच्या कुटुंबातील वाद चिघळला; आता घरातून हकालपट्टी झालेल्या तेज प्रतापांचा रुद्रावतार, म्हणाले, 'पिताजी फक्त तुम्ही एक आदेश दिल्यास यांना..'
लालू यादवांच्या कुटुंबातील वाद चिघळला; आता घरातून हकालपट्टी झालेल्या तेज प्रतापांचा रुद्रावतार, म्हणाले, 'पिताजी फक्त तुम्ही एक आदेश दिल्यास यांना..'
IND vs SA Test:शुभमन गिल दुसरी कसोटी खेळणार का? प्रशिक्षक गौतम गंभीरनं दिली कॅप्टनच्या दुखापतीवर अपडेट, काय म्हणाला?
पहिल्या कसोटीत भारताचा पराभव, शुभमन गिल दुसरी कसोटी खेळणार, गौतम गंभीर म्हणाला... 
Bihar Election : बिहारमध्ये विजयाची पाटी कोरी आता जनसुराजचा मोठा दावा, जागतिक बँकेच्या प्रकल्पाचे 14000 कोटी निवडणुकीसाठी वळवले, चिराग पासावानांनी आरोप फेटाळले
वर्ल्ड बँकेचे 14000 कोटी बिहार निवडणुकीसाठी वापरले, जनसुराजच्या आरोपावर चिराग पासवान म्हणाले..
Video: 'मी बिहारला गेलो नाही, पण..' जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत भांडत बसलेल्या काँग्रेसला ज्येष्ठ नेते पृथ्वीराज बाबांनी आरसा दाखवला!
Video: 'मी बिहारला गेलो नाही, पण..' जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत भांडत बसलेल्या काँग्रेसला ज्येष्ठ नेते पृथ्वीराज बाबांनी आरसा दाखवला!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram : काय आहेत Mira Bhayandar च्या समस्या?; ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या काय?
Mahapalikecha Mahasangram Kalyan-Dombivliआश्वासन नको,कामं करणारे नेते हवे,नागरिक संतप्त;कोणाची बाजी?
Mahapalikecha Mahasangram Navi Mumbaiमध्ये पालिकेत 5 वर्षांपासून प्रशासक,मात्र काम होत नसल्याचा आरोप
Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडमधील मतदारांना 50 टक्क्यात वस्तूंचं आमिष, जावळेंकडून मतदारांना आमिष
Indurikar Maharaj Viral Video : मुलीच्या साखरपुड्यापेक्षा लग्न जोरदार करणार, इंदोरीकरांचा नवीन व्हिडीओ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लालू यादवांच्या कुटुंबातील वाद चिघळला; आता घरातून हकालपट्टी झालेल्या तेज प्रतापांचा रुद्रावतार, म्हणाले, 'पिताजी फक्त तुम्ही एक आदेश दिल्यास यांना..'
लालू यादवांच्या कुटुंबातील वाद चिघळला; आता घरातून हकालपट्टी झालेल्या तेज प्रतापांचा रुद्रावतार, म्हणाले, 'पिताजी फक्त तुम्ही एक आदेश दिल्यास यांना..'
IND vs SA Test:शुभमन गिल दुसरी कसोटी खेळणार का? प्रशिक्षक गौतम गंभीरनं दिली कॅप्टनच्या दुखापतीवर अपडेट, काय म्हणाला?
पहिल्या कसोटीत भारताचा पराभव, शुभमन गिल दुसरी कसोटी खेळणार, गौतम गंभीर म्हणाला... 
Bihar Election : बिहारमध्ये विजयाची पाटी कोरी आता जनसुराजचा मोठा दावा, जागतिक बँकेच्या प्रकल्पाचे 14000 कोटी निवडणुकीसाठी वळवले, चिराग पासावानांनी आरोप फेटाळले
वर्ल्ड बँकेचे 14000 कोटी बिहार निवडणुकीसाठी वापरले, जनसुराजच्या आरोपावर चिराग पासवान म्हणाले..
Video: 'मी बिहारला गेलो नाही, पण..' जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत भांडत बसलेल्या काँग्रेसला ज्येष्ठ नेते पृथ्वीराज बाबांनी आरसा दाखवला!
Video: 'मी बिहारला गेलो नाही, पण..' जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत भांडत बसलेल्या काँग्रेसला ज्येष्ठ नेते पृथ्वीराज बाबांनी आरसा दाखवला!
Home Loan : घर खरेदीचा विचार करताय सर्वात कमी व्याज दरावर कोणती बँक गृह कर्ज देते? 7.35 टक्क्यांपासून व्याज दर सुरु
घर खरेदीचा विचार करताय सर्वात कमी व्याज दरावर कोणती बँक गृह कर्ज देते? 7.35 टक्क्यांपासून व्याज दर सुरु
मी लेकरांची, नवऱ्याची पर्वा केली नाही आणि मला म्हणतात, पैसा, तिकीट घेऊन घाणेरडी किडनी बापाला दिली; मला मारण्यासाठी चप्पल उगारली, अनाथ केलं म्हणत लालूंच्या लेकींचा गंभीर आरोप
मी लेकरांची, नवऱ्याची पर्वा केली नाही आणि मला म्हणतात, पैसा, तिकीट घेऊन घाणेरडी किडनी बापाला दिली; मला मारण्यासाठी चप्पल उगारली, अनाथ केलं म्हणत लालूंच्या लेकींचा गंभीर आरोप
Share Market:भारती एअरटेल आणि रिलायन्सचे गुंतवणूकदार मालामाल,बजाज फायनान्स अन् एलआयसीचं नुकसान, 5 दिवसात काय घडलं?
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 8 कंपन्यांचे गुंतवणूकदार मालामाल, बजाज फायनान्स अन् एलआयसीला जोरदार फटका
Uddhav Thackeray on BMC Election: मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसचा स्वबळावर लढण्याचा निर्णय; उद्धव ठाकरेंची फक्त तीन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...
मुंबई महानगरपालिकेत काँग्रेसचा स्वबळावर लढण्याचा निर्णय; उद्धव ठाकरेंची फक्त तीन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...
Embed widget