एक्स्प्लोर

IND vs AUS : चौथ्या कसोटीतही स्टीव्ह स्मिथच करणार ऑस्ट्रेलियाचं नेतृत्त्व, पॅट कमिन्स आजारी आईसोबत सिडनीमध्येच राहणार

India vs Australia : पहिल्या दोन कसोटी सामन्यात पराभवानंतर तिसऱ्या कसोटीत स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार म्हणून मैदानात उतरला पॅट त्याच्या घरगुती कारणांमुळे हा सामना खेळू शकला नाही.

Ind vs Aus, Test : टीम इंडियाविरुद्ध (Team India) सुरु कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलिया संघ चौथ्या कसोटीतही स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) यालाच कर्णधार म्हणून मैदानात उतरवणार आहे. संघाचा फुलटाईम कर्णधार पॅट कमिन्स पहिल्या दोन सामन्यानंतर तिसऱ्या सामन्यापूर्वी सिडनीला परताल. त्याच्या आईचा कॅन्सरवर उपचार सुरु असल्याने तो पुन्हा मायदेशी परतला. दरम्यान चौथ्या कसोटीसाठीही तो परतणार नसल्याने स्मिथच संघाचं नेतृत्त्व करेल. या मालिकेत भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाला (Team Australia) पहिल्या दोन सामन्यात मात दिली. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात कांगारुंनी विजय मिळवत मालिकेत पुनरागमन केलं आहे. आता चौथा सामना हा मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक असणार आहे. कसोटी मालिकेनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेपूर्वी पॅट परतल्यास तो संघाचं नेतृत्त्व करेल. पण एकंदरीत परिस्थिती पाहता तो वन-डे मालिकेसाठीही परतेल असं वाटत नसल्याने स्मिथच एकदिवसीय मालिकेतही कर्णधार असू शकतो.

आता दोन्ही संघांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना 9 मार्चपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलियन संघानं शानदार विजय मिळवत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (2021-23) अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. त्याचबरोबर या पराभवामुळे भारतीय संघाची जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. आता अहमदाबाद कसोटी जिंकणं भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचं असेल. अहमदाबादमध्ये भारतीय संघ जिंकला तर अंतिम फेरीत आपलं स्थान पक्क करेल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अहमदाबाद कसोटी अनिर्णित राहिली किंवा ऑस्ट्रेलिया जिंकली तरीही टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचू शकते. पण, यासाठी टीम इंडिया देवाचा धावा करावा लागेल. कारण अशा परिस्थितीत टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन शिपची फायनल गाठायची असेल, तर न्यूझीलंडनं श्रीलंकेविरुद्धचा एक तरी सामना जिंकणं किंवा अनिर्णित ठेवणं गरजेचं आहे. तरच टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना होणार आहे. असं असलं तरी घरच्या मैदानावर होणाऱ्या दोन्ही सामन्यांमध्ये न्यूझीलंडला हरवणं श्रीलंकेसाठी खूप कठीण असेल. श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना 9 मार्चपासून खेळवला जाणार आहे.

ऑस्ट्रेलियाची WTC फायनलमध्ये एन्ट्री

इंदूर कसोटी सामन्यानंतर, ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. टीम इंडियाविरुद्धचा शेवटचा सामना गमावल्या तरिही ऑस्ट्रेलिया फायनल्समध्ये आपल्या स्थानी स्थिर असेल. ऑस्ट्रेलियन संघाला सध्या 68.52 टक्के गुण आहेत, तर भारतीय संघ 60.29 टक्के गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. यानंतर अनुक्रमे श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेचा क्रमांक लागतो. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ओव्हल येथे 7 जूनपासून खेळवला जाणार आहे. 

हे देखील वाचा-

एबीपी माझा स्पोर्ट्स डेस्क
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mohammad Azharuddin: टीम इंडियाचा माजी कॅप्टन आता रेवंत रेड्डी सरकारचा शिलेदार; मोहम्मद अझरुद्दीन सरकारमधील पहिले मुस्लीम मंत्री!
टीम इंडियाचा माजी कॅप्टन आता रेवंत रेड्डी सरकारचा शिलेदार; मोहम्मद अझरुद्दीन सरकारमधील पहिले मुस्लीम मंत्री!
राष्ट्रवादीच्या दोन रुपालींमध्ये वादाची ठिणगी; माधवी खंडाळकरांच्या फेसबुक लाईव्हनंतर चांगलीच जुंपली
राष्ट्रवादीच्या दोन रुपालींमध्ये वादाची ठिणगी; माधवी खंडाळकरांच्या फेसबुक लाईव्हनंतर चांगलीच जुंपली
Kerala High Court: तर आयुष्य नरक म्हणावं लागेल! हायकोर्ट असं का म्हणालं? महिलेला घटस्फोट मंजूर, कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द
तर आयुष्य नरक म्हणावं लागेल! हायकोर्ट असं का म्हणालं? महिलेला घटस्फोट मंजूर, कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द
Phaltan Doctor death: फलटणच्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्याप्रकरणाच्या चौकशीसाठी जयकुमार गोरेंच्या जवळचा अधिकारी नेमला, मेहबुब शेख यांचा आरोप
फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यूप्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेला अधिकारी जयकुमार गोरेंचा निष्ठावंत, मेहबुब शेख यांचा आरोप
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahendra Dalavi : रोहा कुणाची मालकी नाही, आमदार महेंद्र दळवींचा निशाणा
Harshvardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांनी पाळत ठेवल्याचा गंभीर आरोप
Mumbai Hostage Case : रोहित आर्य एकटा नव्हता, संपूर्ण टीमच सामील होती?
Rohit Arya Encounter: 'हे फेक एन्काउंटर, पोलिसांवर गुन्हा दाखल करा', अॅड. नितीन सातपुतेंची मागणी
Vande Mataram Row : मुस्लिमांना वंदे मातरम म्हणायला लावणे चूक - आझमी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohammad Azharuddin: टीम इंडियाचा माजी कॅप्टन आता रेवंत रेड्डी सरकारचा शिलेदार; मोहम्मद अझरुद्दीन सरकारमधील पहिले मुस्लीम मंत्री!
टीम इंडियाचा माजी कॅप्टन आता रेवंत रेड्डी सरकारचा शिलेदार; मोहम्मद अझरुद्दीन सरकारमधील पहिले मुस्लीम मंत्री!
राष्ट्रवादीच्या दोन रुपालींमध्ये वादाची ठिणगी; माधवी खंडाळकरांच्या फेसबुक लाईव्हनंतर चांगलीच जुंपली
राष्ट्रवादीच्या दोन रुपालींमध्ये वादाची ठिणगी; माधवी खंडाळकरांच्या फेसबुक लाईव्हनंतर चांगलीच जुंपली
Kerala High Court: तर आयुष्य नरक म्हणावं लागेल! हायकोर्ट असं का म्हणालं? महिलेला घटस्फोट मंजूर, कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द
तर आयुष्य नरक म्हणावं लागेल! हायकोर्ट असं का म्हणालं? महिलेला घटस्फोट मंजूर, कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द
Phaltan Doctor death: फलटणच्या डॉक्टर तरुणीच्या आत्महत्याप्रकरणाच्या चौकशीसाठी जयकुमार गोरेंच्या जवळचा अधिकारी नेमला, मेहबुब शेख यांचा आरोप
फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यूप्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेला अधिकारी जयकुमार गोरेंचा निष्ठावंत, मेहबुब शेख यांचा आरोप
तत्कालिन शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या ट्विटर हँडलवर एन्काउंटर झालेल्या रोहित आर्याचे फोटो; बाजूला तत्कालिन सीएम एकनाथ शिंदे, उदय सामंत
तत्कालिन शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या ट्विटर हँडलवर एन्काउंटर झालेल्या रोहित आर्याचे फोटो; बाजूला तत्कालिन सीएम एकनाथ शिंदे, उदय सामंत
Ajit Pawar: दत्तात्रय भरणेंच्या जमीन खरेदीवरुन अजित पवारांची मिश्कील टिप्पणी, म्हणाले, 'आम्हालाही तुमच्यासारखी दूरदृष्टी द्या'
दत्तात्रय भरणेंच्या जमीन खरेदीवरुन अजित पवारांची मिश्कील टिप्पणी, म्हणाले, 'आम्हालाही तुमच्यासारखी दूरदृष्टी द्या'
Rupali Chakankar Statement Controversy: सडकून टीकेच्या धनी ठरलेल्या रुपाली चाकणकरांना झटका बसणार? फलटणमध्ये नेमकं म्हणाल्या तरी काय ज्यामुळे थेट दादाच म्हणाले, मी सहमत नाही!
सडकून टीकेच्या धनी ठरलेल्या रुपाली चाकणकरांना झटका बसणार? फलटणमध्ये नेमकं म्हणाल्या तरी काय ज्यामुळे थेट दादाच म्हणाले, मी सहमत नाही!
Bacchu Kadu Brothers : कर्जमाफीची तारीख मिळाल्यानंतर बच्चू कडूंच्या मोठ्या भावांनी व्यक्त केली भावना; म्हणाले, गाफील राहू नका., कर्जमाफी संदर्भात सरकारवर बारीक लक्ष ठेवा
कर्जमाफीची तारीख मिळाल्यानंतर बच्चू कडूंच्या मोठ्या भावांनी व्यक्त केली भावना; म्हणाले, गाफील राहू नका., कर्जमाफी संदर्भात सरकारवर बारीक लक्ष ठेवा
Embed widget