एक्स्प्लोर

एक्झिट पोल 2024

(Source:  Poll of Polls)

अखेरच्या षटकात आयर्लंडला 17 धावांची गरज, पहिल्या तीन चेंडूत कुटल्या 9 धावा; त्यानंतर उमरान मलिकचं जबरदस्त कमबॅक!

Ireland vs India: दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतानं यजमान आयर्लंडचा 4 धावांनी पराभव करत मालिका 2-0 नं जिंकली. या सामन्यान आयर्लंडच्या संघानं कडवी झुंज दिली.

Ireland vs India: दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतानं यजमान आयर्लंडचा 4 धावांनी पराभव करत मालिका 2-0 नं जिंकली. या सामन्यान आयर्लंडच्या संघानं कडवी झुंज दिली. अखेरच्या षटकात आयर्लंडला 17 धावांची गरज असताना कर्णधार हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) भारताचा युवा गोलंदाज उमरान मलिककडं (Umran Malik) चेंडू सोपावला. हार्दिक पांड्यानं दाखवलेल्या विश्वासावर उमरान मलिक खरा उतरला. अखेरच्या षटकातील पहिल्या तीन चेंडूत 9 धावा गमावणाऱ्या उमरान मलिकनं शेवटच्या तीन चेंडूत भेदक गोलंदाजी करत जबरस्त कमबॅक केलं. 

अखेरच्या षटकात काय घडलं?
भारतानं दिलेल्या 226 धावांचा पाठलाग करणाऱ्या आयर्लंडच्या संघाला अखेरच्या षटकात 17 धावांची गरज होती. परंतु, या षटकातील पहिल्या तीन चेंडूत उमरान मलिकनं 9 धावा खर्च केल्या. अखेरच्य तीन चेंडूत आयर्लंडला सात धावांची गरज होती. सामना भारताच्या हाताबाहेर जात असल्याचं दिसत होतं. मात्र, उमरान मलिकनं जबरदस्त कमबॅक करत शेवटच्या तीन चेंडूत फक्त तीन धावा दिल्या आणि भारतानं सामना चार धावांनी जिंकला. 

विजयानंतर हार्दिक पांड्या काय म्हणाला? 
या सामन्यात विजय मिळवल्यानंतर हार्दिक पाड्यानं आपली प्रतिक्रिया दिली. "मी दबाव कमी ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. मला फक्त सामन्यात सध्या काय सुरू आहे, यावर लक्ष केंद्रीत करायचं होतं. अखेरच्या षटकात आयर्लंडला 17 धावांची गरज होती. उमरानच्या वेग लक्षात घेता 17 धावा करणं कठीण होतं. परंतु, आयर्लंडनं कडवी झुंज दिली, याचं श्रेय त्यांना मिळालं पाहिजे. श्रेय आमच्या गोलंदाजांनाही जातं, ज्यांनी सामना भारताच्या झोळीत टाकला."

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Maharashtra Exit Poll 2024 | मुंबईत बिग फाईट, मविआला 18-19 तर महायुतीला 17-18 जागाMaharashtra Politics Rada | नेत्यांचे 'राडे' राजकीय संस्कृतीचे 'धिंडवडे' Special ReportBaramati Vidhan Sabha | विधानसभा निवडणुकीसाठी बारामतीत राजकारण आणि भावनांचा खेळ Special ReportDevendra Fadnavis : जेव्हा मतदानाचा टक्का वाढतो तेव्हा भाजपला फायदा होतो:फडणवीस ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CBSE Exam Datesheet 2025: CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
CBSE कडून दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली 
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
मतदान संपताच संभाजीराजेंच्या उमेदवारास अटक, भाजपसोबतचा वाद भोवला; 307 चा गंभीर गुन्हा दाखल
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Pune Election Reaction भाग 108 : मतदानानंतर बारामतीच्या पत्रकारांचा अंदाज काय?
Exit Poll: महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
महा एक्झिट पोल, महायुतीला 139 ते 156 जागा; 10 पैकी 3 संस्थांच्या सर्व्हेत महाविकास आघाडीला बहुमताचा अंदाज
Maharashtra Exit Polls Result 2024:  निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
मोठी बातमी: निवडणुकीत ठाकरे गटाचं काय झालं, एक्झिट पोलमध्ये उद्धव ठाकरेंना किती जागा?
Maharashtra Exit Polls Result 2024: कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
कोकणचा गड कोण जिंकणार? कोणत्या पक्षाला किती जागा? एक्झिट पोलच्या आकड्यांनी उमेदवारांची धाकधूक वाढली
Maharashtra Exit Polls Result 2024 : कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारसह पश्चिम महाराष्ट्रात कोणाला किती जागा? एक्झिट पोलमधील आकडेवारी समोर!
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Exit Poll: मराठवाड्यात भाजपला फटका, जरांगे पॅटर्नमुळे महाविकास आघाडीचं पारडं जड; कोणाला किती जागा?
Embed widget