एक्स्प्लोर

T20 World Cup 2024 :कॅचेस विन मॅचेस, तीन फायनल, तीन ऐतिहासिक कॅच अन् भारतानं वर्ल्ड कपवर नाव कोरलं...

T20 World Cup 2024 : भारतानं आयसीसीचे वनडे आणि टी 20 वर्ल्ड कप चारवेळा जिंकले आहेत. यामध्ये तीन कॅच महत्त्वाचे राहिले आहेत.

नवी दिल्ली : भारतानं आतापर्यंत चारवेळा वर्ल्ड कप (World Cup 2024) जिंकला आहे. यामध्ये दोन वनडे वर्ल्ड कप आणि दोन टी 20 वर्ल्ड कप चा समावेश आहे. भारतानं 1983 ला पहिल्यांदा वनडे वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर भारतानं 2007 मध्ये पहिला टी 20 वर्ल्ड कप जिंकला. 2011 मध्ये पुन्हा एकदा वर्ल्ड कप भारतानं जिंकला. त्यानंतर पुन्हा एकदा 2024 मध्ये टी 20 वर्ल्ड कप जिंकला आहे. यापैकी तीन वर्ल्डकप भारतानं कॅच मुळं जिकंला. 

भारतानं कपिल देव यांच्या नेतृत्त्वात 1983 मध्ये पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वात भारतानं 2007 आणि   2011 मध्ये विजय मिळवला. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतानं 2024 चा टी 20 वर्ल्ड कप जिंकला. यापैकी 1983, 2007 आणि 2024 चा वर्ल्ड कॅच मुळं जिंकला आहे. 

1983 च्या वर्ल्ड कपमध्ये कपिल देवचा कॅच

भारतानं 1983 चा वर्ल्ड कप मध्ये वेस्ट इंडिजला पराभूत केलं. भारतानं वेस्ट इंडिजला 184 धावांचं आव्हान ठेवलं होतं. वेस्ट इंडिजचे विव रिचर्डस शानदार फलंदाजी करत होते. मदनलाल च्या बॉलिंगवर त्यांनी जोरदार फटका मारला. कपिल देव यांनी कॅच घेतला अन् मॅच भारताच्या बाजूनं झुकली.  

2007 च्या टी 20 वर्ल्ड कप फायनलमध्ये श्रीसंतचा कॅच

पहिल्या  टी 20 वर्ल्ड कपच्या 2007 च्या फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात फायनलची मॅच झाली. पाकिस्तानला अखेरच्या ओव्हरमध्ये 13 धावा हव्या होत्या. मिसबाह उल हक आणि उमर गुल मैदानात होते. पहिल्या दोन बॉलमध्ये पाकिस्ताननं 7 धावा गेल्या होत्या. पाकिस्तानला 4 बॉलमध्ये 6 धावा हव्या होत्या. तिसऱ्या बॉलवर मिसबाहनं स्कूप शॉट मारला आणि फाईन लेगला असलेल्या श्रीसंतनं कॅच घेतला अन् भारतानं  टी20 वर्ल्ड कप उंचावला. 

सूर्यकुमार यादवनं घेतलेला कॅच अन् रोहितचं स्वप्न पूर्ण 

2024 टी 20 वर्ल्ड कप फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या ओव्हरमध्ये 16 धावा हव्या होत्या. हार्दिक पांड्याच्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर डेव्हिड मिलरनं मोठा फटका मारला. सूर्यकुमार यादवनं बाऊंड्रीवर अप्रतिम कॅच घेतला. या कॅचनंतर मॅच पूर्णपणे भारताच्या हातात आली. भारतानं दक्षिण भारताला 7 धावांनी पराभूत केलं. रोहित शर्माचं टी 20 वर्ल्ड कप विजयाचं स्वप्न पूर्ण केलं. रोहित शर्माच्या टीमनं इतिहास घडवत दुसऱ्यांदा मॅचवर नाव कोरलं. भारतानं चारवेळा आयसीसीचे वर्ल्ड कप जिंकले त्यापैकी एक वर्ल्ड कप फलंदाजीच्या जोरावर जिंकला तो म्हणजे  2011 चा होय. तर, इतर तीन वर्ल्ड कप भारतानं अप्रतिम कॅचच्या मदतीनं जिंकले.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

संबंधित बातम्या :

Suryakumar Yadav : 2023 च्या वनडे वर्ल्ड कपमधील चूक टाळली, टीम इंडियानं वर्ल्ड कोणत्या रणनीतीनं जिंकला, सूर्यानं सगळं सांगितलं

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parth Pawar Land Scam : पार्थ पवारांचा 'जिजाई' बंगला पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, निवासी बंगल्यात कंपनी कशी?
पार्थ पवारांचा 'जिजाई' बंगला पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, निवासी बंगल्यात कंपनी कशी?
Nashik Leopard Attack: पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू, छिन्न-विच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह; ग्रामस्थ आक्रमक
पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू, छिन्न-विच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह; ग्रामस्थ आक्रमक
Parth Pawar Land Scam: व्यवहारात अनियमितता, कंपनीकडून खोटे कागदपत्र दाखल; पार्थ पवार जमीन घोटाळाप्रकरणी IGR ची खळबळजनक माहिती
व्यवहारात अनियमितता, कंपनीकडून खोटे कागदपत्र दाखल; पार्थ पवार जमीन घोटाळाप्रकरणी IGR ची खळबळजनक माहिती
एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Farmers' Protest : 'सडलेलं धान्य देऊन अधिकाऱ्यांचा सत्कार करा', Uddhav Thackeray यांचा शिवसैनिकांना आदेश
Uddhav Thackeray : बँकेच्या कर्जापायी जीव दिला, सरकारला जाब कोण विचारणार?
Shaktipeeth Scam: 'अजित पवारांच्या मुलाचा जमिनींमध्ये हात', Uddhav Thackeray यांचा गौप्यस्फोट
Pune Land Deal: 'शितल तेजवानीने २७२ जणांकडून कवडीमोल भावात जमिनी घेतल्या', पार्थ पवारांशी काय आहे संबंध?
Pune Land Scam: '९९% भागीदार असूनही Parth Pawar यांच्यावर गुन्हा का नाही?', असा प्रश्न उपस्थित

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar Land Scam : पार्थ पवारांचा 'जिजाई' बंगला पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, निवासी बंगल्यात कंपनी कशी?
पार्थ पवारांचा 'जिजाई' बंगला पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, निवासी बंगल्यात कंपनी कशी?
Nashik Leopard Attack: पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू, छिन्न-विच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह; ग्रामस्थ आक्रमक
पुण्यापाठोपाठ नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू, छिन्न-विच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह; ग्रामस्थ आक्रमक
Parth Pawar Land Scam: व्यवहारात अनियमितता, कंपनीकडून खोटे कागदपत्र दाखल; पार्थ पवार जमीन घोटाळाप्रकरणी IGR ची खळबळजनक माहिती
व्यवहारात अनियमितता, कंपनीकडून खोटे कागदपत्र दाखल; पार्थ पवार जमीन घोटाळाप्रकरणी IGR ची खळबळजनक माहिती
एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
एकनाथ शिंदेंनी भेट घेताच अण्णा हजारे कडाडले; पार्थ पवार प्रकरणावर भाष्य, मुख्यमंत्र्यांना सल्ला
Share Market : शेअर बाजारात तेजी अन् घसरणीचा ट्रेंड कायम, भारती एअरटेल ते इंडिगो पेंटस शुक्रवारी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा
शेअर बाजारात तेजी अन् घसरणीचा ट्रेंड कायम, भारती एअरटेल ते इंडिगो पेंटस शुक्रवारी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा
Rashmika Mandanna Vijay Deverakonda Wedding Date: शुभ मुहूर्ताची सनई वाजली गं... रश्मिका, विजय देवरकोंडाच्या लग्नाची तारीख ठरली; आलिशाल राजवाड्यात शाही विवाहसोहळा?
शुभ मुहूर्ताची सनई वाजली गं... रश्मिका, विजय देवरकोंडाच्या लग्नाची तारीख ठरली; आलिशाल राजवाड्यात शाही विवाहसोहळा?
Amitabh Bachchan Sells Two Luxury Apartments: बिग बींनी रातोरात कमावला कोट्यवधींचा नफा; विकले मुंबईतील दोन जुने लग्झरी फ्लॅट्स, किती कोटींना झाली 'सुपर डील'?
बिग बींनी रातोरात कमावला कोट्यवधींचा नफा; विकले मुंबईतील दोन जुने लग्झरी फ्लॅट्स, किती कोटींना झाली 'सुपर डील'?
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
मोठी बातमी! मुंबईत लोकल अपघात, ट्रेनच्या धडकेत 3 जणांचा मृत्यू; आंदोलनामुळे स्टेशनवर गर्दी, ट्रेन खोळंबल्या
Embed widget