एक्स्प्लोर

Women’s World Cup 2025 Semifinal Qualification : सेमीफायनलची दोन तिकिटं पक्की, टीम इंडियाचं गणित बिघडलं! पाकिस्तान बाहेर, जाणून घ्या वर्ल्डकपचं गणित

ICC Points Table Women’s World Cup 2025 Update : महिला वर्ल्ड कप 2025 मध्ये आता दोन संघांनी उपांत्य फेरीचं तिकीट निश्चित केलं आहे.

Women’s World Cup 2025 Semifinal Qualification : महिला वर्ल्ड कप 2025 मध्ये आता दोन संघांनी उपांत्य फेरीचं तिकीट निश्चित केलं आहे. शनिवारी पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला, आणि दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. या निकालाचा सर्वात मोठा फायदा झाला तो दक्षिण आफ्रिकेला. कारण ऑस्ट्रेलियानंतर सेमीफायनलमध्ये पोहोचणारा तो दुसरा संघ ठरला आहे.

उपांत्य फेरीचं गणित झालं रंजक

या वर्ल्ड कपमध्ये पावसामुळे अनेक सामने रद्द झाले असून त्यामुळे प्रत्येक सामन्यानंतर उपांत्य फेरीचं गणित अधिकच रंजक बनत चाललं आहे. आता अजून दोन स्थानं रिक्त आहेत, आणि त्यासाठी भारत, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात तगडी लढत रंगली आहे. इंग्लंडकडे अजून तीन सामने बाकी असून त्यांना फक्त एक विजय उपांत्य फेरीत जाईल. म्हणजेच चौथ्या स्थानासाठी खरी झुंज भारत आणि न्यूझीलंडमध्ये आहे.

महिला वर्ल्ड कप 2025 मधून पाकिस्तान बाहेर

पाकिस्तान महिला वर्ल्ड कप 2025 मधून बाहेर गेला आहे. त्यांच्याकडे फक्त 2 गुण आहेत आणि दोन सामने बाकी आहेत. हे दोन्ही सामने जिंकले तरी ते जास्तीत जास्त 6 गुणांवर पोहोचतील. त्याच वेळी भारत आणि न्यूझीलंड दोघांकडेही सध्या 4 गुण आहेत. भारत चौथ्या तर न्यूझीलंड पाचव्या क्रमांकावर आहे. जर भारत आणि न्यूझीलंड पुढील सर्व सामने हरले, तरच पाकिस्तानला संधी मिळेल, जी अतिशय अवघड दिसते. श्रीलंका आणि बांगलादेशसुद्धा जास्तीत जास्त 6 गुणांपर्यंतच पोहोचू शकतात.

भारतासाठी काय आहे समीकरण?

भारताला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी उरलेल्या तीन सामन्यांपैकी किमान दोन विजय आवश्यक आहेत. टीम इंडियाचा पुढील सामना रविवारी म्हणजे आज इंग्लंडविरुद्ध आहे, त्यानंतर न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्ध लढती आहेत. भारत जर तीनपैकी दोन सामने जिंकला, तर तो 8 गुणांसह सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित करेल. मात्र पावसामुळे एखादा सामना रद्द झाला, तर भारताला एका पराभवाची किंमत चुकवावी लागू शकते.

न्यूझीलंड अजूनही सेमीफायनलच्या शर्यतीत आहे आणि भारतासाठी सर्वात मोठा धोका देखील आहे. कीवी संघालाही आता इंग्लंड आणि भारताशी सामना करायचा आहे. जर न्यूझीलंडने यापैकी एक सामना गमावला, तर भारताला मोठा फायदा होईल. पण भारतानेही स्वतःचे सामने जिंकणे अत्यावश्यक आहे, अन्यथा सेमीफायनलचं समीकरण पुन्हा बिघडू शकतं.

हे ही वाचा - 

Pakistan vs Afghanistan : तीन खेळाडूंच्या मृत्यूनंतर अफगाणिस्तानची माघार; PCB चा मोठा डाव, तिरंगी मालिकेसाठी नव्या संघाची घोषणा; नाव ऐकून थक्क व्हाल

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2022 मध्ये सकाळ ऑनलाईनमधून क्रीडा पत्रकारितेची सुरुवात. 15 ऑगस्ट 2024 पासून एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कार्यरत. क्रीडा क्षेत्रात आवड, गेल्या काही वर्षांत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मोठ्या क्रीडा स्पर्धांचं कव्हरेज.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Election : तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
Digital Gold : 10 रुपयांत 'डिजीटल गोल्ड' खरेदी करत असाल तर सावधान, गुंतवणूकदारांसाठी ते धोकादायक, सेबीचा कडक इशारा 
10 रुपयांमध्ये डिजीटल गोल्ड घेणं पडेल महागात, सेबीनं धोक्याचा इशारा देत दिला महत्त्वाचा सल्ला 
MPSC : राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bacchu Kadu Farmers : आरक्षणाच्या लढाईपेक्षा मातीची लढाई गरजेची तरच शेतकरी सुखी होईल
Bacchu Kadu Farmer Protest:  बच्चू कडूंच्या आंदोलनाचं सुरुवात ते शेवट, इनासाईड स्टोरी काय?
Bacchu Kadu Farmers Protest :बच्चू कडूंचा नवा लढा, आता पूर्ण महाराष्ट्रात पायी दौरा करणार
Bacchu Kadu On Farmers Loss : शेतकऱ्यांना चालू वर्षांत कर्जमाफी देणं का गरजेचं? बच्चू कडूंनी गणित मांडलं
Bacchu Kadu On Farmers Protest : राजकारण हललं की बच्चू कडू आंदोलन करतात का? बच्चू कडूंचं उत्तर ऐकाच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Election : तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
Digital Gold : 10 रुपयांत 'डिजीटल गोल्ड' खरेदी करत असाल तर सावधान, गुंतवणूकदारांसाठी ते धोकादायक, सेबीचा कडक इशारा 
10 रुपयांमध्ये डिजीटल गोल्ड घेणं पडेल महागात, सेबीनं धोक्याचा इशारा देत दिला महत्त्वाचा सल्ला 
MPSC : राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
BJP President : भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार?  राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य, बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार? राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य , बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
Narco Test : नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
Embed widget