एक्स्प्लोर

Australia vs India, 3rd Test : बुमराह-आकाश दीपने राहुल द्रविड-लक्ष्मणच्या 'त्या' यादगार खेळीची तब्बल 23 वर्षांनी आठवण करून दिली!

Australia vs India : बुमराहसह आकाश दीप सिंगने तडाखेबाज फलंदाजी  केली. या खेळीमुळे द्रविड आणि लक्ष्मण हे अत्यानंदी झालेच असतील, पण त्यांचीही आठवण या निमित्ताने भारतीय आणि ऑस्ट्रेलियन चाहत्यांना झाली असेल. 

Australia vs India, 3rd Test : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ब्रिस्बेन कसोटी सामन्यात संघाने फॉलोऑन वाचवला. गब्बा मैदानावर गेल्या चार दिवसांत नाणेफेक जिंकण्याव्यतिरिक्त काहीही टीम इंडियाच्या बाजूने काहीच झालं नाही. खेळाच्या चौथ्या दिवशीही शेवटची आशा म्हणून क्रीजवर उभा असलेला रवींद्र जडेजा बाद झाला तेव्हाही या सामन्यात टीम इंडियासाठी काही उरले नाही असे वाटत होते, मात्र जसप्रीत बुमराहसह आकाश दीप सिंगने तडाखेबाज फलंदाजी  केली. या खेळीमुळे राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण हे अत्यानंदी झालेच असतील, पण त्यांचीही आठवण या निमित्ताने भारतीय आणि ऑस्ट्रेलियन चाहत्यांना झाली असेल. 

तेव्हा फॉलोऑन असतानाही टीम इंडियाने 171 धावांनी सामना जिंकला

टीम इंडियासाठी गाबामध्ये बुमराह आणि आकाश दीप यांच्यात 39 धावांची भागीदारी झाली होती. या भागीदारीच्या जोरावर टीम इंडियाला फॉलोऑन वाचवण्यात यश आले. असेच काहीसे द्रविड आणि लक्ष्मण यांनी 2001 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कोलकाता कसोटीत केले होते, जेव्हा या दोघांनी टीम इंडियासाठी 376 धावांची विक्रमी भागीदारी केली आणि फॉलोऑन असतानाही टीम इंडियाने 171 धावांनी सामना जिंकला.

भारताविरुद्धच्या या दोन्ही सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन संघ असहाय्य दिसत होता. गाबा कसोटीत भारताच्या 213 धावांच्या स्कोअरसमोर ऑस्ट्रेलियाने 9 विकेट्स घेतल्या होत्या. इथून टीम इंडियाला फॉलोऑन वाचवण्यासाठी 32 धावांची गरज होती, पण दिवसाचा खेळ संपेपर्यंत बुमराह आणि आकाशने मिळून फॉलोऑन वाचवून पराभव तर टाळलाच शिवाय सामना अनिर्णितेतही बदलला. 2001 मध्ये कोलकाता कसोटी सामन्यातही असाच प्रकार घडला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत 445 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाला केवळ 171 धावा करता आल्या, त्यामुळे त्यांना फॉलोऑन खेळावा लागला. यानंतर दुसऱ्या डावात राहुल द्रविडच्या 180 धावा आणि व्हीव्हीएस लक्ष्मणच्या 281 धावांच्या जोरावर टीम इंडियाने 657 धावा केल्या. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाला चौथ्या डावात विजयासाठी 384 धावांचे लक्ष्य मिळाले, त्याला प्रत्युत्तर म्हणून ते 212 धावांवरच मर्यादित राहिले आणि त्यामुळे भारताने या सामन्यात ऐतिहासिक विजय संपादन केला.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Kolhapur Pregnant Candidate Congress : 9 महिन्यांची गरोदर महिला कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात
Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
Nawab Malik: मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
मुंबईत 50 वर्षांपासून बांगलादेशींचा तपास केला जातोय, शेख हसीना यांना भारतातून पहिल्यांदा बाहेर काढावं, त्यांच्यामुळे तिथं हिंदू अडचणीत; नवाब मलिकांचा हल्लाबोल
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
व्हायरल व्हिडिओवर राहुल नार्वेकर पहिल्यांदाच बोलले; 'उमेदवारी मागे घेण्यासाठी 5-5 कोटी मागण्याचे प्रयत्न'
Embed widget