एक्स्प्लोर

IND vs PAK : पाकिस्ताननं थोडक्यात गमावला सामना, या 'पाच' चूका पडल्या महाग

Asia Cup 2022 : भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव झाला आहे. यावेळी नेमक्या कोणत्या चूकांमुळे पाकिस्तानने सामना गमावला पाहूया...

IND vs PAK Match : भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्यात भारताने पाकिस्तानवर 5 विकेट्सने विजय मिळवला. या विजयामुळं आशिया कप 2022 स्पर्धेत भारताने (Asia Cup 2022) गुणतालिकेतही आघाडी घेतली आहे. दरम्यान पाकिस्तान संघाने हा सामना अगदी थोडक्यात गमावला. भारताने निर्धारीत लक्ष 19.4 ओव्हरमध्ये म्हणजे केवळ 2 बॉल शिल्लक असताना पूर्ण केलं. त्यामुळे अगदी थोडक्यात पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला. तर पाकिस्तान संघाच्या नेमक्या चूका कुठे झाल्या ते पाहूया... 

  1. सर्वात आधी म्हणजे पाकिस्तानच्या फलंदाजीवेळी त्यांचा मोहम्मद रिझवान सोडता कोणालाही खास कामगिरी करता आली नाही. त्यात अधिक फलंदाज हे बाऊन्सवर झेलबाद झाले, सुरुवातीचे फलंदाज बाद होत असताना पुढील फलंदाजांनी तिच चूक करणं अपेक्षित नव्हतं. पण असं न होता, फलंदाजांनी सुमार प्रदर्शन कायम ठेवलं.
  2. गोलंदाजीमध्ये तर पाकिस्तानने केवळ 148 धावांचं आव्हान असतानाही सामना अखेरपर्यंत नेला. त्यांनी सुरुवातीला चांगली गोलंदाजी केली. पण अखेरच्या काही षचकांत कर्णधार बाबरला गोलंदाजी हवी तशी फिरवता आली नाही आणि योग्यप्रकारे गोलंदाजी न झाल्याने धावा येत गेल्या.
  3. पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षणावेळी झालेली आणखी एक चूक म्हणजे संघाने अतिशय खराब क्षेत्ररक्षण केलं. बऱ्याच सोप्या-सोप्या धावा पाकिस्तानच्या खेळाडूंनी सोडल्या आणि भारताची धावसंख्या वाढली.यावेळी खराब क्षेत्ररक्षण करताना पाकिस्तान संघाने विराट कोहलीचे बरेच झेल सोडले.
  4. कर्णधार बाबार आझमकडूनही काही चूका झाल्या. यावेळी युवा गोलंदाज नसीमने उत्तम गोलंदाजी केली. पण 18 व्या षटकात त्याच्या पायाला दुखापत झाली असतानाही अखेरचे 4 बॉल त्याच्याकडून टाकून घेतले. यावेळी बाबरने त्याला थांबवायला हवं होतं. विकेट नसती मिळाली तरी धावा नक्कीच वाचल्या असत्या. 
  5. याशिवाय बाबरची आणखी एक चूक म्हणजे टी20 फॉर्मेटमध्ये अखेरच्या 3 ते 4 ओव्हरमधील कोणतीही ओव्हर फिरकीपटूला देणं म्हणजे धोक्याचं असतं आणि बाबरनं शेवटची ओव्हर मोहम्मद नवाज या फिरकीपटूला दिली. जे सामना गमावण्यास मोठं कारण ठरलं. 

हे देखील वाचा- 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Ajit Pawar on NCP Merger: निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
Maharashtra Live Updates: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा
Maharashtra Live Updates: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Ajit Pawar on NCP Merger: निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
Maharashtra Live Updates: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा
Maharashtra Live Updates: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा
Hidayat Patel : राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
Stock to Watch : चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
Embed widget