एक्स्प्लोर
भारत कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सज्जः डीजीएमओ
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/29123324/govt-pc7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/9
![सर्जिकल स्ट्राईक ही युद्धशास्त्रातील एक संज्ञा आहे. सर्जिकल स्ट्राईकमध्ये निष्णात सर्जन ज्या पद्धतीने शस्त्रक्रिया करताना नेमक्या ठिकाणची शस्त्रक्रिया करतो, त्याच प्रमाणे आपल्याला अपेक्षित असलेल्या ठिकाणी नेमकी तसंच परिणामकारण आणि अचूक शस्त्र कारवाई म्हणजे सर्जिकल स्ट्राईक…](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/29123424/govt-pc41.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सर्जिकल स्ट्राईक ही युद्धशास्त्रातील एक संज्ञा आहे. सर्जिकल स्ट्राईकमध्ये निष्णात सर्जन ज्या पद्धतीने शस्त्रक्रिया करताना नेमक्या ठिकाणची शस्त्रक्रिया करतो, त्याच प्रमाणे आपल्याला अपेक्षित असलेल्या ठिकाणी नेमकी तसंच परिणामकारण आणि अचूक शस्त्र कारवाई म्हणजे सर्जिकल स्ट्राईक…
2/9
![पाकिस्तान सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन करून अतिरेकी तसंच घातपाती कारवाया करत आहे. भारत स्वतःहून कधीही शस्त्रसंधीचं उल्लंघन करत नाही. पाकिस्तानच्या गोळीबाराला गोळीबारानेच प्रत्युत्तर दिलं जातं. मात्र काल रात्री भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक्स करून पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/29123421/govt-pc21.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पाकिस्तान सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन करून अतिरेकी तसंच घातपाती कारवाया करत आहे. भारत स्वतःहून कधीही शस्त्रसंधीचं उल्लंघन करत नाही. पाकिस्तानच्या गोळीबाराला गोळीबारानेच प्रत्युत्तर दिलं जातं. मात्र काल रात्री भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक्स करून पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं आहे.
3/9
![भारताने पकडलेले दहशतवादी पाकिस्तानचेच आहेत, दहशतवाद्यांना शस्त्र पुरवठा पाकिस्तानकडून होतो, अशी कबुली दहशतवाद्यांनी दिली आहे, अशी माहितीही रणवीर सिंह यांनी दिली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/29123324/govt-pc7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारताने पकडलेले दहशतवादी पाकिस्तानचेच आहेत, दहशतवाद्यांना शस्त्र पुरवठा पाकिस्तानकडून होतो, अशी कबुली दहशतवाद्यांनी दिली आहे, अशी माहितीही रणवीर सिंह यांनी दिली.
4/9
![आमच्या सर्जिकल स्ट्राईकचा उद्देश केवळ दहशतवाद्यांना मारणं हाच होता, जे सीमेवरुन भारतात घुसण्याचा प्रयत्नात होते. आम्हाला हे जास्त वाढवायचं नाही, असंही रणवीर सिंह यांनी सांगितलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/29123321/govt-pc6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आमच्या सर्जिकल स्ट्राईकचा उद्देश केवळ दहशतवाद्यांना मारणं हाच होता, जे सीमेवरुन भारतात घुसण्याचा प्रयत्नात होते. आम्हाला हे जास्त वाढवायचं नाही, असंही रणवीर सिंह यांनी सांगितलं.
5/9
![यावेळी रणबीर सिंह यांनी भारताकडून सर्जिकल स्ट्राईक्स केल्याचं सांगितलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/29123319/govt-pc5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी रणबीर सिंह यांनी भारताकडून सर्जिकल स्ट्राईक्स केल्याचं सांगितलं.
6/9
![घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी भारतीय सैन्याने काल रात्री सर्जिकल स्ट्राईक केले. यामुळे शत्रूचं मोठं नुकसान झालं. आमच्या सर्जिकल स्ट्राईकचा उद्देश केवळ दहशतवाद्यांना मारणं हेच होतं, जे सीमेवरुन भारतात घुसण्याचा प्रयत्नात होते. आम्हाला हे जास्त वाढवायचं नाही, असं रणबीर सिंह म्हणाले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/29123317/govt-pc4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी भारतीय सैन्याने काल रात्री सर्जिकल स्ट्राईक केले. यामुळे शत्रूचं मोठं नुकसान झालं. आमच्या सर्जिकल स्ट्राईकचा उद्देश केवळ दहशतवाद्यांना मारणं हेच होतं, जे सीमेवरुन भारतात घुसण्याचा प्रयत्नात होते. आम्हाला हे जास्त वाढवायचं नाही, असं रणबीर सिंह म्हणाले.
7/9
![इतकंच नाही तर भारतीय लष्कर कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज असल्याचंही रणबीर सिंह यांनी ठणकावून सांगितलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/29123312/govt-pc3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
इतकंच नाही तर भारतीय लष्कर कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज असल्याचंही रणबीर सिंह यांनी ठणकावून सांगितलं.
8/9
![“कालच दहशतवादी एलओसी पार करुन भारतात घुसण्याच्या तयारीत होते. मात्र त्याची कुणकूण भारताला लागली. भारतीय जवानांनी थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून अतिरेक्यांचा खात्मा केला”, असं रणबीर सिंह म्हणाले.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/29123310/govt-pc2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
“कालच दहशतवादी एलओसी पार करुन भारतात घुसण्याच्या तयारीत होते. मात्र त्याची कुणकूण भारताला लागली. भारतीय जवानांनी थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून अतिरेक्यांचा खात्मा केला”, असं रणबीर सिंह म्हणाले.
9/9
![उरी हल्ल्यानंतर आक्रमक झालेल्या भारताने थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून हल्ला चढवला आहे. भारतीय जवानांनी दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करुन,अनेक अतिरेक्यांचा खात्मा केला, अशी माहिती आज महासंचालक (लष्करी कारवाई) डीजीएमओ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी दिली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/09/29123307/govt-pc.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उरी हल्ल्यानंतर आक्रमक झालेल्या भारताने थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून हल्ला चढवला आहे. भारतीय जवानांनी दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करुन,अनेक अतिरेक्यांचा खात्मा केला, अशी माहिती आज महासंचालक (लष्करी कारवाई) डीजीएमओ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी दिली.
Published at : 29 Sep 2016 12:37 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)