एक्स्प्लोर
विराटच्या नेतृत्वात सलग 8 मालिका विजय, भारताचा विक्रम
1/11

विशेष म्हणजे या सर्व कसोटी मालिका भारताने कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात जिंकल्या आहेत.
2/11

2015 मध्ये भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावरुन या विजय रथावर स्वार झाला. त्यानतंर दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया आणि आता पुन्हा श्रीलंकेला भारताने पराभवाची धूळ चारली.
Published at : 06 Aug 2017 06:34 PM (IST)
View More























