एक्स्प्लोर
ऑस्ट्रेलियाच्या पराभवानंतर भारताच्या नावावर 'हे' 7 विक्रम
1/8

कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात हा सलग सातवा कसोटी मालिका विजय ठरला. 2015 मध्ये श्रीलंकेला 2-1 ने हरवल्यानंतर भारताने दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.
2/8

साल 2000 नंतर पहिल्यांदाच भारतीय गोलंदाजांनी एका सामन्यात तीन किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेतल्या. यापूर्वी न्यूझीलंडमध्ये भारतीय गोलंदाजांनी ही कामगिरी केली होती.
Published at : 28 Mar 2017 12:57 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
भारत
महाराष्ट्र
अहमदनगर























