एक्स्प्लोर
सरसंघचालक मोहन भागवतांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
1/16

'शासन म्हणजे केवळ केंद्रशासन नाही तर राज्यशासनही आहे'
2/16

'शिक्षण सगळ्यांसाठी सुलभ आणि सगळ्यांना परवडणारं पाहिजे, त्याचं व्यापारीकरण व्हायला नको'
3/16

'शिक्षण असंच असलं पाहिजे की सुशिक्षित व्यक्ती जगात कुठेही स्वतःच्या पायावर उभा राहू शकला पाहिजे'
4/16

'समुद्र, आकाश आणि जमिनीवरील सुरक्षा अतिशय चोख असली पाहिजे'
5/16

'काश्मीरींना फूस लावण्याचे काम सीमेपलीकडूनच'
6/16

'मीरपूर, बलुचिस्तानही काश्मीरचाच भाग'
7/16

'भारतीय अध्यात्मामध्ये इतकी ताकद आहे कि ज्यामध्ये जगातील सगळे पंथ आणि त्यांचे विचार त्यात सामावले जातील. विज्ञानाला सार्थकता गाठायची असेल तर त्याला अध्यात्माची जोड मिळावीच लागेल.’ असा विचार सरसंघचालकांनी मांडला.
8/16

मोदी सरकारने अलिकडेच केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचंही मोहन भागवत यांनी कौतुक केलं. शिवाय भारतानं पाकिस्तानला जगभरात एकटं पाडल्याचंही ते म्हणाले.
9/16

काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्याचं काम सीमेपलिकडूनच सुरु आहे. पण पाकव्याप्त काश्मीरसह अखंड काश्मीर हा भारताचा अविभाज्य अंग असल्याचं मत मोहन भागवत यांनी मांडलं.
10/16

नागपूरमध्ये संघाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विजयादशमी मेळाव्यानंतर मार्गदर्शनपर भाषणात ते बोलत होते.
11/16

सर्जिकल स्ट्राईकनंतर सरकारला शाबासकी देणाऱ्या सरसंघचालकांनी आज अखंड काश्मीरची घोषणा केली.
12/16

13/16

14/16

15/16

16/16

Published at : 11 Oct 2016 11:43 AM (IST)
View More























