एक्स्प्लोर
कोलकात्यात विराट कोहली सौरव गांगुलीलाही मागे टाकणार
1/6

कोलकाता : विजयरथावर सवार असलेली टीम इंडिया श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाली आहे. अडीच महिन्यांनंतर टीम इंडिया पुन्हा एकदा श्रीलंकेशी भिडणार आहे. ज्यामध्ये भारत श्रीलंकेला पराभवाची धूळ चारण्यास उत्सुक असेल.
2/6

भारताने श्रीलंकेला यावर्षी जुलै-ऑगस्टमध्ये त्यांच्याच मैदानावर कसोटी मालिकेत 3-0 ने मात दिली होती. यावेळी भारत मायदेशातच श्रीलंकेशी भिडणार आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डनवरुन या मालिकेची सुरुवात होईल.
Published at : 15 Nov 2017 05:44 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक























