एक्स्प्लोर
बीडः जलयुक्त शिवारचा बंधारा फुटल्यामुळे 250 एकरातील बियाणं पाण्यात
1/8

दुष्काळग्रस्त भागाला वरदान ठरलेली शासनाची जलयुक्त शिवार योजना आता शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आहे.
2/8

ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे जलयुक्त शिवार योजनेतील बंधारा पहिल्याच पावसात फुटून तब्बल 250 एकर शेतीचं नुकसान झालं आहे.
Published at : 25 Jun 2016 04:04 PM (IST)
Tags :
जलयुक्त शिवारView More























