एक्स्प्लोर

न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरताच टीम इंडिया विश्वविक्रम रचणार!

1/7
वेस्ट इंडिजचा सर्वाधिक कसोटी सामने खेळणाऱ्या संघांच्या यादीत तिसरा क्रमांक लागतो. विंडिजने आतापर्यंत 571 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये 164 विजय, 179 पराभव आणि 173 अनिर्णित, अशी कामगिरी आहे.
वेस्ट इंडिजचा सर्वाधिक कसोटी सामने खेळणाऱ्या संघांच्या यादीत तिसरा क्रमांक लागतो. विंडिजने आतापर्यंत 571 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये 164 विजय, 179 पराभव आणि 173 अनिर्णित, अशी कामगिरी आहे.
2/7
उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेने या निमित्ताने भारतीय संघाच्या आतापर्यंतच्या सर्व कर्णधारांना निमंत्रित करुन सन्मान करण्याचं नियोजन केलं आहे.
उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेने या निमित्ताने भारतीय संघाच्या आतापर्यंतच्या सर्व कर्णधारांना निमंत्रित करुन सन्मान करण्याचं नियोजन केलं आहे.
3/7
टीम इंडिया 22 सप्टेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. भारतीय संघ मैदानात उतरताच नवा विक्रम नावावर करणार आहे.
टीम इंडिया 22 सप्टेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. भारतीय संघ मैदानात उतरताच नवा विक्रम नावावर करणार आहे.
4/7
या सोहळ्यासाठी सुनिल गावस्कर, अनिल कुंबळे, महेंद्र सिंह धोनी, सचिन तेंडुलकर सौरव गांगुली, कपिल देव, रवी शास्त्री, राहुल द्रविड, के. श्रीकांत यांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे.
या सोहळ्यासाठी सुनिल गावस्कर, अनिल कुंबळे, महेंद्र सिंह धोनी, सचिन तेंडुलकर सौरव गांगुली, कपिल देव, रवी शास्त्री, राहुल द्रविड, के. श्रीकांत यांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे.
5/7
कसोटी खेळणाऱ्या 10 संघांपैकी टीम इंडिया 500 कसोटी खेळणारी चौथी टीम होणार आहे. आतापर्यंत टीम इंडियाने 499 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये 129 सामन्यांत विजय मिळवला आहे, तर 157 कसोटींमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. यापैकी 212 सामने अनिर्णित आहेत.
कसोटी खेळणाऱ्या 10 संघांपैकी टीम इंडिया 500 कसोटी खेळणारी चौथी टीम होणार आहे. आतापर्यंत टीम इंडियाने 499 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये 129 सामन्यांत विजय मिळवला आहे, तर 157 कसोटींमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. यापैकी 212 सामने अनिर्णित आहेत.
6/7
सर्वाधिक कसोटी खेळण्याचा विक्रम इंग्लंडच्या नावावर आहे. इंग्लंडने आतापर्यंत 976 कसोटी खेळल्या असून 350 सामन्यात विजय मिळवला आहे. 284 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला, तर 342 सामने अनिर्णित राहिले.
सर्वाधिक कसोटी खेळण्याचा विक्रम इंग्लंडच्या नावावर आहे. इंग्लंडने आतापर्यंत 976 कसोटी खेळल्या असून 350 सामन्यात विजय मिळवला आहे. 284 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला, तर 342 सामने अनिर्णित राहिले.
7/7
इंग्लंडनंतर ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक 791 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये 372 विजय, 211 पराभव आणि 206 सामने अनिर्णित राहिले आहेत.
इंग्लंडनंतर ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक 791 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये 372 विजय, 211 पराभव आणि 206 सामने अनिर्णित राहिले आहेत.
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Embed widget