एक्स्प्लोर

India WTC 2021 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याची उत्सुकता, भारतीय संघाची जोरदार तयारी

World Test Championship,

1/8
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारताच्या 15 सदस्यांच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने मंगळवारी संध्याकाळी ही माहिती दिली
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी भारताच्या 15 सदस्यांच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने मंगळवारी संध्याकाळी ही माहिती दिली
2/8
18 जूनपासून इंग्लंडच्या साऊथॅम्प्टन येथे सुरू होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघ तयार झाले आहेत.
18 जूनपासून इंग्लंडच्या साऊथॅम्प्टन येथे सुरू होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघ तयार झाले आहेत.
3/8
विराट कोहली आणि केन विल्यमसन यांचे लक्ष आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्स करंडक जिंकण्याकडे लागले आहे. त्याआधीच्या सराव सामन्यांमध्ये भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली.
विराट कोहली आणि केन विल्यमसन यांचे लक्ष आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन्स करंडक जिंकण्याकडे लागले आहे. त्याआधीच्या सराव सामन्यांमध्ये भारतीय फलंदाज आणि गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली.
4/8
हित शर्मा आणि शुभमन गिल अंतिम सामन्यात ओपनिंग करु शकतात. त्यानंतर अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि हनुमा विहारी मधल्या फळीला बळकटी देतील.
हित शर्मा आणि शुभमन गिल अंतिम सामन्यात ओपनिंग करु शकतात. त्यानंतर अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली आणि हनुमा विहारी मधल्या फळीला बळकटी देतील.
5/8
ऋषभ पंतला यष्टीरक्षक म्हणून संधी मिळू शकेल, कारण तो या क्षणी चांगल्या फॉर्ममध्ये आहे. गोलंदाजीबद्दल बोलायचं तर रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजा फिरकी गोलंदाजीची धुरा सांभाळतील. इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह हे वेगवान गोलंदाजीची भक्कम करतील.
ऋषभ पंतला यष्टीरक्षक म्हणून संधी मिळू शकेल, कारण तो या क्षणी चांगल्या फॉर्ममध्ये आहे. गोलंदाजीबद्दल बोलायचं तर रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजा फिरकी गोलंदाजीची धुरा सांभाळतील. इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह हे वेगवान गोलंदाजीची भक्कम करतील.
6/8
ऋषभ पंतला यष्टीरक्षक म्हणून संधी मिळू शकेल, कारण तो या क्षणी चांगल्या फॉर्ममध्ये आहे. गोलंदाजीबद्दल बोलायचं तर रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजा फिरकी गोलंदाजीची धुरा सांभाळतील. इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह हे वेगवान गोलंदाजीची भक्कम करतील.
ऋषभ पंतला यष्टीरक्षक म्हणून संधी मिळू शकेल, कारण तो या क्षणी चांगल्या फॉर्ममध्ये आहे. गोलंदाजीबद्दल बोलायचं तर रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजा फिरकी गोलंदाजीची धुरा सांभाळतील. इशांत शर्मा, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह हे वेगवान गोलंदाजीची भक्कम करतील.
7/8
मात्र जर टीम इंडिया चार वेगवान गोलंदाज आणि एक फिरकीपटू घेऊन मैदानावर उतरली तर जाडेजाला बाहेर बसावे लागेल आणि मोहम्मद सिराज यांना संधी मिळू शकेल.
मात्र जर टीम इंडिया चार वेगवान गोलंदाज आणि एक फिरकीपटू घेऊन मैदानावर उतरली तर जाडेजाला बाहेर बसावे लागेल आणि मोहम्मद सिराज यांना संधी मिळू शकेल.
8/8
भारतीय संघाने अंतिम सामन्यासाठी तयारी पूर्ण केली आहे. अनेक दिवसांपासून टीम सतत सराव करत आहे. इंग्लंडच्या मैदानावर अधिकाधिक सराव करून खेळाडू तेथील परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अंतिम सामन्यादरम्यान हवामान महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. (सर्व फोटो बीसीसीआयच्या अधिकृत ट्वीटर हॅन्डलवरुन घेतले आहेत.)
भारतीय संघाने अंतिम सामन्यासाठी तयारी पूर्ण केली आहे. अनेक दिवसांपासून टीम सतत सराव करत आहे. इंग्लंडच्या मैदानावर अधिकाधिक सराव करून खेळाडू तेथील परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अंतिम सामन्यादरम्यान हवामान महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. (सर्व फोटो बीसीसीआयच्या अधिकृत ट्वीटर हॅन्डलवरुन घेतले आहेत.)

क्रीडा फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget