एक्स्प्लोर
Team India : भारताचे दिग्गज श्रीलंकेच्या फिरकीच्या जाळ्यात अडकले, अभिषेक नायर यांनी पराभवानंतर कारण सांगितलं
IND vs SL : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु आहे. श्रीलंकेनं दुसरी मॅच जिंकत मालिकेत आघाडी घेतली आहे.
अभिषेक नायर
1/6

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या वनडे मॅचमध्ये भारतीय फलंदाजांनी हाराकिरी केली. रोहित शर्मा बाद झाला तेव्हा भारताची धावसंख्या 97 होती. 97 ते 208 धावा म्हणजे 101 धावांमध्ये भारतानं 10 विकेट गमावल्यानं संघावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे.
2/6

भारताचे फलंदाजीचे प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी टीमच्या मधल्या फळीनं दोन सामन्यांमध्ये जी कामगिरी केलीय त्यानं धक्का बसल्याचं म्हटलं.
Published at : 05 Aug 2024 05:12 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक























