एक्स्प्लोर
Satara Water Crisis : धड मान्सून नाही अन् परतीचा पाऊस सुद्धा नाही; साताऱ्यात पाणी संघर्षाची ठिणगी पडली
Satara Water Crisis : यंदा मान्सूनचा पावसाने सरासरीही गाठली नसल्याने सातारा जिल्ह्यात चिंताजनक स्थिती निर्माण झालेली आहे. कारण, एकाही धरणात 100 टक्के पाणीसाठा झालेला नाही.
Satara Water Crisis
1/8

सातारा जिल्ह्यातील सहा प्रकल्पामध्ये 117 टीएमसीच पाणीसाठा आहे.
2/8

गतवर्षीच्या तुलनेत 25 टीएमसी पाणी कमी आहे.
Published at : 22 Nov 2023 06:30 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
राजकारण
पुणे























