एक्स्प्लोर
Aditya Thackeray: आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर, पाण्यात भिजलेली पिकं पहिली, शेतकऱ्यांना म्हणाले "उद्धव साहेबांनी खास पाठवलंय.."
राज्यातील ठाकरे सेनेचे अनेक नेते आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. आदित्य ठाकरेंसह खासदार संजय राऊत, चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे या नेत्यांनी आज पाचोडच्या शिवारांवर हजेरी लावली होती.

Aditya thackeray
1/5

मागील दोन दिवसात झालेल्या जोरदार पावसाने मराठवाड्यातील शेतकऱ्यांची पिकं पाण्यात गेली आहेत.
2/5

हजारो हेक्टर वरील शेती पाण्याखाली गेल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आज शेतकऱ्यांच्या बांधावर पिकांची जात पाहणी केली.
3/5

ते म्हणाले," आम्ही लागतो सरकारच्या मागे.. मागील 2 ही वर्षी जिथे अतिवृष्टी झाली आहे] पंचनामे होतात, प्रशासन काम करतो पण सरकार मदत देत नाही.
4/5

निवडणुकीच्या तोंडावर तरी मदत देतात हे नशीब. सरकार निवडणूक पाहूनच काम करतं.
5/5

'तुम्ही घाबरू नका' आदित्य ठाकरे म्हणाले, उद्धव साहेबांनी खास एवढ्यासाठीच पाठवलंय तुमच्या सोबत आम्ही उभे आहोत हे सांगायला.
Published at : 04 Sep 2024 12:45 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
नागपूर
नाशिक
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
