एक्स्प्लोर
दोन दिवस गैरसोर, तिसऱ्या दिवशी हजारो भाकऱ्या राज्यभरातून मुंबईत
मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पाण्याचा सुद्धा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आजपासून मुंबईमधील आंदोलनाची धग आणखी वाढत जाणार आहे.
दोन दिवस गैरसोर, तिसऱ्या दिवशी हजारो भाकऱ्या राज्यभरातून मुंबईत
1/10

मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून सरसकट आरक्षण देण्यासाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा (1 सप्टेंबर) चौथा दिवस आहे.
2/10

सरकार पातळीवर मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर अजूनही विचार सुरू असला तरी कोणताही ठोस पर्याय काढण्यात आलेला नाही.
Published at : 01 Sep 2025 09:16 AM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























