एक्स्प्लोर
धीर सोडू नका! आदित्य ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावर, नुकसानीची केली पाहणी
औरंगाबाद : उद्या मंत्री मंडळाची बैठक होणार असून, त्यापूर्वीच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज औरंगाबादच्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवाद साधला.
Aditya Thackeray
1/9

पावसाने पाठ फिरवल्याने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची आदित्य ठाकरे यांनी यावेळी पाहणी केली.
2/9

यावेळी आदित्य ठाकरेंनी झालेल्या नुकसानीची माहिती जाणून घेतली.
Published at : 15 Sep 2023 05:37 PM (IST)
आणखी पाहा
























