एक्स्प्लोर

PHOTO Tejas Express | भारतातील पहिली कॉर्पोरेट ट्रेन 'तेजस एक्सप्रेस' 14 फेब्रुवारीपासून पुन्हा धावणार

1/5
प्रवास करताना प्रवाशांना कोरोनाचे सर्व नियम पाळणे बंधनकारक असेल असेही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलंय. भारतातील पहिली खासगी किंवा कॉर्पोरेट ट्रेन म्हणून तेजसची ओळख आहे. आयआरसीटीसीने  भारतीय रेल्वेकडून ही ट्रेन भाड्याने घेतली आहे.
प्रवास करताना प्रवाशांना कोरोनाचे सर्व नियम पाळणे बंधनकारक असेल असेही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलंय. भारतातील पहिली खासगी किंवा कॉर्पोरेट ट्रेन म्हणून तेजसची ओळख आहे. आयआरसीटीसीने भारतीय रेल्वेकडून ही ट्रेन भाड्याने घेतली आहे.
2/5
कोरोना काळात 19 मार्चला तेजस एक्सप्रेस बंद करण्यात आली होती. त्यानंतर 17 ऑक्टोबरला ती पुन्हा सुरु करण्यात आली. कोरोनामुळे गाडीला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळाल्याने गेल्या वर्षी 23 नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा ही गाडी बंद करण्यात आली होती.
कोरोना काळात 19 मार्चला तेजस एक्सप्रेस बंद करण्यात आली होती. त्यानंतर 17 ऑक्टोबरला ती पुन्हा सुरु करण्यात आली. कोरोनामुळे गाडीला प्रवाशांचा अल्प प्रतिसाद मिळाल्याने गेल्या वर्षी 23 नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा ही गाडी बंद करण्यात आली होती.
3/5
आयआरसीटीसीने सांगितले आहे की मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेस ही आठवड्यातून चार वेळा धावेल. अंधेरी, बोरीवली, वापी, सुरत, भरुच, वडोदरा आणि नदियाड या स्थानकावर ती थांबेल.
आयआरसीटीसीने सांगितले आहे की मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेस ही आठवड्यातून चार वेळा धावेल. अंधेरी, बोरीवली, वापी, सुरत, भरुच, वडोदरा आणि नदियाड या स्थानकावर ती थांबेल.
4/5
भारतातील पहिली कॉर्पोरेट ट्रेन अशी ओळख असलेली गाडी 'तेजस एक्सप्रेस' पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे. तेजस एक्सप्रेस ही आधुनिक सोयींनी युक्त अशी अलिशान ट्रेन आहे.
भारतातील पहिली कॉर्पोरेट ट्रेन अशी ओळख असलेली गाडी 'तेजस एक्सप्रेस' पुन्हा एकदा प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे. तेजस एक्सप्रेस ही आधुनिक सोयींनी युक्त अशी अलिशान ट्रेन आहे.
5/5
कोरोना काळात प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे बंद करण्यात आलेली मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेस ही येत्या 14 फेब्रुवारीपासून पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. त्याचसोबत लखनौ-दिल्ली दरम्यान धावणारी तेजस एक्सप्रेसही पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.
कोरोना काळात प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे बंद करण्यात आलेली मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेस ही येत्या 14 फेब्रुवारीपासून पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. त्याचसोबत लखनौ-दिल्ली दरम्यान धावणारी तेजस एक्सप्रेसही पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.

फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Updates: मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Updates: मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Embed widget