एक्स्प्लोर

Health Tips : थंडीच्या दिवसात 'गरम' की 'थंड' कोणत्या पाण्याने अंघोळ करावी?

Health Tips : थंडीच्या दिवसात गरम की थंड कोणत्या पाण्याने अंघोळ करावी ?

Health Tips : थंडीच्या दिवसात गरम की थंड कोणत्या पाण्याने अंघोळ करावी ?

Health Tips

1/10
उत्तर भारतात थंडीला सुरुवात झाली आहे. लोक थंडीच्या मोसमाची खूप वाट पाहतात, पण हा ऋतू जितका चांगला आहे तितकेच त्याचे दुष्परिणाम ही आहेत.(Photo Credit : Unsplash)
उत्तर भारतात थंडीला सुरुवात झाली आहे. लोक थंडीच्या मोसमाची खूप वाट पाहतात, पण हा ऋतू जितका चांगला आहे तितकेच त्याचे दुष्परिणाम ही आहेत.(Photo Credit : Unsplash)
2/10
तसेच हिवाळा हा ऋतू अनेक समस्या आणि आजारही घेऊन येतो. काही लोकांना या ऋतूत आंघोळ करायला आवडत नाही, म्हणून ते आंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर करतात.(Photo Credit : Unsplash)
तसेच हिवाळा हा ऋतू अनेक समस्या आणि आजारही घेऊन येतो. काही लोकांना या ऋतूत आंघोळ करायला आवडत नाही, म्हणून ते आंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर करतात.(Photo Credit : Unsplash)
3/10
जाणून घ्या की गरम पाण्याने आंघोळ करणे योग्य आहे का? आंघोळीसाठी गरम पाणी वापरणे योग्य नाही असे अनेकांचे मत आहे. त्यामुळे त्वचेशी संबंधित आजार होऊ शकतात.(Photo Credit : Unsplash)
जाणून घ्या की गरम पाण्याने आंघोळ करणे योग्य आहे का? आंघोळीसाठी गरम पाणी वापरणे योग्य नाही असे अनेकांचे मत आहे. त्यामुळे त्वचेशी संबंधित आजार होऊ शकतात.(Photo Credit : Unsplash)
4/10
तज्ञांच्या माहितीनुसार हिवाळ्यात कोमट पाण्याने आंघोळ केल्याने सर्दी होत नाही तसेच त्यामुळे सर्दी आणि खोकलाही दूर राहतो. दुसरे म्हणजे, रक्त परिसंचरण देखील सुधारते.(Photo Credit : Unsplash)
तज्ञांच्या माहितीनुसार हिवाळ्यात कोमट पाण्याने आंघोळ केल्याने सर्दी होत नाही तसेच त्यामुळे सर्दी आणि खोकलाही दूर राहतो. दुसरे म्हणजे, रक्त परिसंचरण देखील सुधारते.(Photo Credit : Unsplash)
5/10
आंघोळीसाठी कोमट पाणी चांगले आहे पण खूप गरम पाणी आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. त्वचेशी संबंधित समस्या असल्यास गरम पाण्याऐवजी थंड पाण्याने अंघोळ करा.(Photo Credit : Unsplash)
आंघोळीसाठी कोमट पाणी चांगले आहे पण खूप गरम पाणी आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. त्वचेशी संबंधित समस्या असल्यास गरम पाण्याऐवजी थंड पाण्याने अंघोळ करा.(Photo Credit : Unsplash)
6/10
आरोग्य तज्ञांच्या मते, थंड पाण्याने अंघोळ केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे ते हिवाळ्यात थंड पाण्याने सहज आंघोळ करू शकतात.(Photo Credit : Unsplash)
आरोग्य तज्ञांच्या मते, थंड पाण्याने अंघोळ केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे ते हिवाळ्यात थंड पाण्याने सहज आंघोळ करू शकतात.(Photo Credit : Unsplash)
7/10
एकंदरीत हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करणाऱ्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती चांगली असायला हवी. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत आहे त्यांनी थंड पाण्याने आंघोळ करणे टाळावे.(Photo Credit : Unsplash)
एकंदरीत हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करणाऱ्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती चांगली असायला हवी. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत आहे त्यांनी थंड पाण्याने आंघोळ करणे टाळावे.(Photo Credit : Unsplash)
8/10
जे लोक रोज गरम पाण्याने अंघोळ करतात त्यांना दिवसभर प्रसन्न, ताजे टवटवीत असल्यासारखे वाटत नाही. त्यांना सतत आळस येऊ शकतात त्यामुळे दररोज गरम पाण्याने आंघोळ करू नये.(Photo Credit : Unsplash)
जे लोक रोज गरम पाण्याने अंघोळ करतात त्यांना दिवसभर प्रसन्न, ताजे टवटवीत असल्यासारखे वाटत नाही. त्यांना सतत आळस येऊ शकतात त्यामुळे दररोज गरम पाण्याने आंघोळ करू नये.(Photo Credit : Unsplash)
9/10
तुम्ही जर केस धुवत असला तर गरम पाणी वापरू नका. कारण यामुळे तुमच्या केसांमध्ये कोंडा होऊ शकतो आणि तुमचे केस कोरडे देखील होऊ शकतात.(Photo Credit : Unsplash)
तुम्ही जर केस धुवत असला तर गरम पाणी वापरू नका. कारण यामुळे तुमच्या केसांमध्ये कोंडा होऊ शकतो आणि तुमचे केस कोरडे देखील होऊ शकतात.(Photo Credit : Unsplash)
10/10
गरम पाण्यामुळे त्वचेची आर्द्रता कमी होते. तसेच त्वचा कोरडी होऊ लागते. तसेच त्वचेवरील मुरुम आणि खाज दिसू लागते. त्यामुळे शक्य तो कोमट पाण्यानेच अंघोळ करायला हवी. (Photo Credit : Unsplash)
गरम पाण्यामुळे त्वचेची आर्द्रता कमी होते. तसेच त्वचा कोरडी होऊ लागते. तसेच त्वचेवरील मुरुम आणि खाज दिसू लागते. त्यामुळे शक्य तो कोमट पाण्यानेच अंघोळ करायला हवी. (Photo Credit : Unsplash)

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतोNashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
Embed widget