Ashish Shelar PC : ठाकरे बंधू मराठी माणसासाठी नाही, सत्तेसाठी एकत्र, आशिष शेलार यांचा हल्लाबोल
Ashish Shelar PC : ठाकरे बंधू मराठी माणसासाठी नाही, सत्तेसाठी एकत्र, आशिष शेलार यांचा हल्लाबोल
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
आज मुंबईच्या एका वर्तमान पत्राच्या सगळ्या सहकाऱ्यांसमोर बोलताना एक शॉर्ट फिल्म 12-15 मिनिटाची आज प्रसारित झाली. त्या प्रेस कॉन्फरन्सला मी शॉर्ट फिल्मच म्हणेन आणि ती शॉर्ट फिल्म प्रसारित झाल्या झाल्या फ्लॉप ठरले आणि मग या शॉर्ट फिल्म मध्ये जे काही विधान राज ठाकरेजी आणि उद्धव ठाकरेजी यांनी केली सुरुवातीला हेच स्पष्ट करतो की दोन भाऊ एकत्र आले तर आनंद आहे अभिनंदन आहे कौतुकास्पद आहे दोन पक्ष पक्ष एकत्र आले तर बरेच प्रश्न आहेत आणि मग सातत्याने जी मांडणी करतायत ही मंडळी त्यांना आमचे काही प्रश्न आहेत खडा सवाल आहे विशेषतः वेगळे पक्ष झाले का? दोन पक्ष का निर्माण झाले? याचं उत्तर मराठी माण माणूस राज ठाकरेजी आणि उद्धव ठाकरेजी तुमच्याकडना विचारतोय कुठल्याही मराठी माणसाने दोन पक्ष वेगळे करा दोन भाऊ वेगळे करा यासाठी आंदोलन नव्हतं केलं आणि मग मातोश्रीच्या माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलय विधान तुमचं होतं राज ठाकरे तुम्ही म्हणाला होतात मातोश्रीच्या माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलय कोण आहे बडवे आज तुम्हाला सवाल मराठी माणूस विचारतोय हे बडवे कोण तुम्ही राज ठाकरेजी म्हणाला होतात वेगळा पक्ष करताना की चार कारकुनांनी पक्षाचा ताबा घेतलायचार कारकून पक्षाचा ताबा घेत आहेत कोण आहे चार कारकून आज हे प्रश्न संयुक्तिक आहेत ज्यावेळेला दोन पक्ष एकत्र येत आहेत त्यावेळेला हे चार कारकून कोण आणि बडवे कोण याचं उत्तर मनसेला द्याव लागेल आणि मग आता या बडव्यांशी आणि कारकुनांशी घरोबा का आता अचानक घरोबा कसा केला हात मिळवणी कशी केली गळा भेट का झाली आणि म्हणून जे लावरे तो व्हिडिओ म्हणणारे आहेत त्यांना सांगतोय या तुमच्या भाषणांचे असंख्य व्हिडिओ आहेत आमच्याकडे आणि आम्ही लावरे व्हिडिओ अंजन रूपी तुमच्या डोळ्यात घालू तुम्ही काही म्हणाल काही मुद्दे उपस्थित कराल आणि मुंबईकर आणि मराठी माणूस तुम्हाला वाटलं ते मान्य करील तुम्हाला मराठी माणसाने कधी वेगळं केलं नव्हतं दोन भाऊ असोवा दोन पक्ष आज संयुक्त काय का झालात आणि मग ज्यावेळेला मुंबई आणि मुंबईकर आणि मराठी माणूस याने मतरूपी आशीर्वाद माननीय नरेंद्र मोदीजी माननीय देवेंद्र फडणवीसजी माननीय एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वाला मुंबईत दिलं यांना कंपुटायला लागला आणि मग या भीतीपोटी घाबरलेल्या मनस्थितीत हे दोन पक्ष एकत्र येत आहेत हे मुंबई जाणतो मराठी माणस सांगतो म्हणतो आणि मग त्यांचा एकत्र येणं हा मराठी माणसाच्या अस्मितेचा नाही कारण त्याने आशीर्वाद मोदीजी देवेंद्रजी एकनाथ शिंदेजी महायुतीला दिलच आहे आणि मराठी माणसाच्या अस्मितेसाठी नाही यांच्या पक्ष अस्तित्वासाठी यांच्या पक्ष अस्तित्वासाठी एकत्र येत आहेत राज ठाकरेजी म्हणाले जागा वाटप करणार नाही का भीती वाटते प्रश्न आहेत अहो तुमचा अंतर्गत विषय आहे पण भीती वाटते का एका भावाला दुसऱ्या भावाला फसवायचंय का अजूनही वादविवाद आहेत उत्तर द्या म्हणे विशेषत राज ठाकरेजी म्हणाले असं कळलं मला मुले पळवणारी टोळी मुंबईत फिरतेत आता उमेदवार पळवतील इतिहासात शाळेमध्ये आम्ही शिकलोय आणि मराठी शाळेत शिकलोय























