एक्स्प्लोर

Benefits of Walking: आठवड्यातून इतकी पावलं चालल्याने मृत्यूचा धोका होईल कमी, काय म्हटलंय संशोधनात?

तुम्ही आठवड्यातून कमीत कमी दोन दिवस पायी चालण्यासाठी वेळ काढायला हवा. यादरम्यान 8,000 पावलं चालण्याची आवश्यकता आहे. यामुळे मृत्यूचा धोका कमी होतो.

तुम्ही आठवड्यातून कमीत कमी दोन दिवस पायी चालण्यासाठी वेळ काढायला हवा. यादरम्यान 8,000 पावलं चालण्याची आवश्यकता आहे. यामुळे मृत्यूचा धोका कमी होतो.

Benefits of Walking

1/10
सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे बहुतेक लोकांच्या आहारात बदल झाल्याचं दिसून येतं. यासोबत काम करण्याच्या पद्धतीतही अनेक बदल होताना दिसून येत आहेत.
सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे बहुतेक लोकांच्या आहारात बदल झाल्याचं दिसून येतं. यासोबत काम करण्याच्या पद्धतीतही अनेक बदल होताना दिसून येत आहेत.
2/10
त्यात रात्री आणि दिवसपाळी यानुसार काम करावं लागतं. म्हणून दिवसभर बैठे काम काम करण्यात जास्त वेळ जात असतो.
त्यात रात्री आणि दिवसपाळी यानुसार काम करावं लागतं. म्हणून दिवसभर बैठे काम काम करण्यात जास्त वेळ जात असतो.
3/10
यासोबत गृहिणी असाल तर घरातचं जास्त वेळ घालवावा लागतो. तर कधी टीव्हीसमोर बसून मालिका बघण्यात दिवस निघून जात असतो.
यासोबत गृहिणी असाल तर घरातचं जास्त वेळ घालवावा लागतो. तर कधी टीव्हीसमोर बसून मालिका बघण्यात दिवस निघून जात असतो.
4/10
अशा दिनचर्येत स्वत:साठी वेळ काढून काही वेळ पायी चालणं फायद्याचं (Benefits of Walking) असतं.
अशा दिनचर्येत स्वत:साठी वेळ काढून काही वेळ पायी चालणं फायद्याचं (Benefits of Walking) असतं.
5/10
कारण आठवड्यातून काही पाऊल चालणं हे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असतं. याविषयी नुकतच एक संशोधन करण्यात आलं आहे.
कारण आठवड्यातून काही पाऊल चालणं हे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असतं. याविषयी नुकतच एक संशोधन करण्यात आलं आहे.
6/10
या संशोधनात असा दावा करण्याता आला आहे की, कोणत्या पद्धतीने पायी चालण्याचा व्यायाम केला तर मृत्यूचा धोका कमी होऊ शकतो. याबाबत सविस्तर जाणून घेऊया...
या संशोधनात असा दावा करण्याता आला आहे की, कोणत्या पद्धतीने पायी चालण्याचा व्यायाम केला तर मृत्यूचा धोका कमी होऊ शकतो. याबाबत सविस्तर जाणून घेऊया...
7/10
क्योटो विद्यापीठ आणि कॅलिफोर्निया विद्यापीठ यांच्या एका संयुक्त संशोधनानुसार, तुम्ही आठवड्यातून कमीत कमी दोन दिवस पायी चालण्यासाठी वेळ काढायला हवा. यादरम्यान 8,000 पावलं चालण्याची आवश्यकता आहे. यामुळे मृत्यूचा धोका कमी होतो, असा दावा संशोधनात करण्यात आला आहे.
क्योटो विद्यापीठ आणि कॅलिफोर्निया विद्यापीठ यांच्या एका संयुक्त संशोधनानुसार, तुम्ही आठवड्यातून कमीत कमी दोन दिवस पायी चालण्यासाठी वेळ काढायला हवा. यादरम्यान 8,000 पावलं चालण्याची आवश्यकता आहे. यामुळे मृत्यूचा धोका कमी होतो, असा दावा संशोधनात करण्यात आला आहे.
8/10
या परदेशी विद्यापीठातील संशोधनानुसार, तुमच्याकडे जर वेळ आणि ऊर्जा असेल तर आठवड्यातून फक्त दोन दिवस पायी चालले तरी आरोग्याला फायदेशीर आहे.
या परदेशी विद्यापीठातील संशोधनानुसार, तुमच्याकडे जर वेळ आणि ऊर्जा असेल तर आठवड्यातून फक्त दोन दिवस पायी चालले तरी आरोग्याला फायदेशीर आहे.
9/10
या अभ्यासानुसार, जी लोक आठवड्यातून एक-दोन वेळा पायी चालत नाहीत यांच्यापेक्षा जी लोक आठवड्यातून एक किंवा दोन वेळा कमीत कमी 8 हजार 000 पावलं चालतात, त्यांच्यात 10 वर्षानंतर मृत्यूचा धोका जवळपास 14 टक्यांनी कमी झाल्याचं दिसून आलं आहे.
या अभ्यासानुसार, जी लोक आठवड्यातून एक-दोन वेळा पायी चालत नाहीत यांच्यापेक्षा जी लोक आठवड्यातून एक किंवा दोन वेळा कमीत कमी 8 हजार 000 पावलं चालतात, त्यांच्यात 10 वर्षानंतर मृत्यूचा धोका जवळपास 14 टक्यांनी कमी झाल्याचं दिसून आलं आहे.
10/10
मुळे प्रत्येकाने आठवड्यातून काही पाऊल चालण्यासाठी आवर्जून वेळ काढायला हवा. यामुळे तुमचं आरोग्या चांगलं राहिल आणि आजारी पडण्याची शक्यता कमी असते.
मुळे प्रत्येकाने आठवड्यातून काही पाऊल चालण्यासाठी आवर्जून वेळ काढायला हवा. यामुळे तुमचं आरोग्या चांगलं राहिल आणि आजारी पडण्याची शक्यता कमी असते.

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Breastfeeding Awareness week: स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?
स्तनपानाबाबतचे 'हे' 10 गैरसमज अजूनही अनेकांना वाटतात खरे; प्रत्येक नव्या आईने एकदा तरी वाचाच, डॉक्टर काय सांगतात?
Annual Health Checkup Benefits : वर्षातील 3 वेळचा चेक अप तुमचा रुग्णालयाचा खर्च कमी करू शकतो, रिपोर्टमध्ये खुलासा
वर्षातील 3 वेळचा चेक अप तुमचा रुग्णालयाचा खर्च कमी करू शकतो, रिपोर्टमध्ये खुलासा
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
Tukaram Mundhe On Majha Katta :  सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?
सेफ फूड सेफ ड्रग सेफ महाराष्ट्र हे आमचं मिशन, दोन महिन्यात हजारो ठिकाणी छापे, कारवायांच्या मागची भूमिका काय?

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget